शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

कर्जतसाठी लोकलच्या वाढीव फे -यानाहीत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 06:49 IST

मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव लोकल फेºया सुरू करण्यात येणार आहेत, असे समजते. मात्र, या वेळी कर्जतच्या प्रवाशांसाठी एकही फेरी वाढविण्यात आली नसल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत.

कर्जत : मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव लोकल फेºया सुरू करण्यात येणार आहेत, असे समजते. मात्र, या वेळी कर्जतच्या प्रवाशांसाठी एकही फेरी वाढविण्यात आली नसल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत.१ नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेने १६ लोकल फेºया वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये दादर-बदलापूरसाठी दोन, दादर-टिटवाळ्यासाठी दोन, दादर-डोंबिवलीसाठी सहा आणि कुर्ला -कल्याणकरिता सहा या फेºयांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये कर्जतसाठी एकही फेरी नसल्याने कर्जतकर प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कर्जत-कल्याण किंवा ठाणे लोकल सेवा सुरू व्हावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली असता रेल्वे प्रशसनाने जोपर्यंत कल्याण ते ठाणे दरम्यान पाचवी व सहावी लाइन्सचे काम होत नाही, तसेच जोपर्यंत कल्याण येथे अतिरिक्त फलाट होत नाही आणि अतिरिक्त लोकल गाड्या उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत तरी कर्जत-कल्याण किंवा ठाणेपर्यंत लोकल गाड्या सुरू करणे रेल्वे प्रशासनास शक्य होणार नाही, असे लेखी उत्तर रेल्वे प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांना दिले आहे.ओसवाल यांनी रेल्वे प्रशासन, कर्जत-कल्याण किंवा ठाणे अशी शटल सेवा असणे किती गरजेचे आहे हे सविस्तरपणे मांडले आहे. काही वर्षांपूर्वी कर्जतकर प्रवासी बदलापूर,अंबरनाथ, कल्याण किंवा ठाण्याला सहज उतरू शकत होता. साधारण दहा वर्षांपूर्वी कर्जतकरांना कल्याण किंवा ठाण्यापर्यंत कधीही जाणे सहज शक्य होते, कारण पूर्वी लोकल गाड्यांना एवढी गर्दी होत नव्हती. परंतु आजच्या घडीला सकाळी गाडीने अंबरनाथ, कल्याण किंवा ठाण्याला जाणे अशक्य होऊन बसले आहे. कारण कर्जत लोकल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत असल्यामुळे, या लोकल गाड्यांमध्ये बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाणे आदी स्थानकांवर चढणाºया प्रवाशांची एवढी गर्दी असते की कर्जतचा प्रवासी उतरूच शकत नाही. नोकरीनिमित्त रोज जाणाºया प्रवाशांना कल्याण किंवा ठाण्याला उतरताना अक्षरश: जीव मुठीत घेऊनच उतरावे लागते. त्याचप्रमाणे महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांनासुद्धा इच्छित स्थळी उतरताना कसरत करावी लागते. काही वेळा विद्यार्थ्यांना पुढच्या स्थानकावर उतरावे लागते. ज्येष्ठ नागरिक किंवा महिला व लहान मुलांना या वेळेस प्रवास करणे शक्यच होत नाही. याबाबतीत कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी यासंदर्भात रेल्वे प्रशासनाशी कर्जत-कल्याण किंवा ठाणे अशी शटल सेवा सुरू करून कर्जतकरांना होणाºया त्रासापासून मुक्त करावे, अशी विनंती केली आहे. मात्र, नवीन वेळापत्रकात कर्जतसाठी एकही लोकल गाडी न दिल्याने कर्जतकर रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहेत.आज कर्जतकरांना सकाळच्या वेळेला बदलापूर, अंबरनाथ, कल्याणला उतरणे अवघड झाले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी वरील बाबतीत स्वत: लक्ष घालून कर्जत-कल्याण दरम्यान चालवण्यासाठी लोकल गाड्या उपलब्ध करून द्याव्यात किंवा लवकरात लवकर कर्जत-कल्याण अशी शटल सेवा सुरू करावी, अशी तमाम कर्जतकरांची मागणी आहे.- पंकज ओसवाल,प्रवासी संघ,कर्जत

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलcentral railwayमध्ये रेल्वे