शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उल्हासनगरात विजेचा लपंडाव, आमदार आयलानी यांनी घेतली बैठक

By सदानंद नाईक | Updated: June 28, 2023 18:19 IST

उल्हासनगर : शहरातील विविध भागात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिकांसह व्यापारी हैराण झाले. दरम्यान आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन ...

उल्हासनगर : शहरातील विविध भागात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिकांसह व्यापारी हैराण झाले. दरम्यान आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन महावितरण अधिकाऱ्याची बैठक घेऊन विजेच्या लपंडाव बाबत धारेवर धरले.

 उल्हासनगरात विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले असून पावसाळ्यात काही अनुचित घटना होऊ नये म्हणून सुरक्षितेचे कारण सांगून वीज पुरवठा बंद केला जात असल्याची माहिती महावितरण विभागाचे अधिकारी देतात. तर अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट तसेच झाडे पडून वीज पुरवठा बंद होत असल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात कोट्यवधी रुपये खर्चूनही उघडे रोहित्र, जुन्या झालेल्या विधुत वाहिन्या, दुरुस्ती न केलेले विजेचे खांब आदी कारणाने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिक व व्यापाऱ्यांच्या तक्रारीची दखल आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन बुधवारी दुपारी महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता सत्येज कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना आमदार कार्यालयात बोलावून चर्चा केली. संततधार पावसाने वीज पुरवठा खंडित होत असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिल्यावर वीज पुरवठा काही दिवसात सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार आयलानी यांच्या कार्यालयातील बैठकीला महावितरण विभागाचे अभियंता कुलकर्णी यांच्यासह विभागीय शाखा अभियंते, भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, महेश।सुखरामनी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीज