शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काळू नदीवर जिल्ह्यातील सर्वात मोठा वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 01:12 IST

दहा हजार गोण्यांचा वापर : ८० फूट लांब, सहा फूट रुंदीमुळे पाणीसाठा वाढला; श्रमदानातून केले काम

ठाणे : मुरबाड तालुक्यातील माळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील माळ भांगवाडी येथील काळू नदीवर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या वनराई बंधाऱ्यांमध्य सर्वात मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयासाठी १० हजार रिकाम्या गोण्यांचा वापर झाला आहे. ग्रामपंचायतींचे सदस्य, ग्रामस्थ अािण ग्रामसेवक राजाभाऊ सुरवसे यांनी हा मोठा वनराई बंधारा काळू नदीवर श्रमदानातून बांधला आहे. या बंधाºयाची खोली सुमारे सहा फूट आहे. या ठिकाणी खोल डोह असल्यामुळे आणि पाणी साठण्यासाठी मोठा वाव असल्यामुळे या बंधाºयातील पाण्यासाचा साठा मोठ्याप्रमाणात करता येणार आहे. या बंधाºयाच्या नदीपात्राची रुंदी सुमारे १२५ फूट असून त्यावर सुमारे ८० फूट लांब व सहा फूट रुंदीचा हा वनराई बंधारा बांधला आहे. या बंधाºयातील पाणीसाठा एक किलोमीटर दूरपर्र्यंत पसरणार आहे.परिसराची पाणीटंचाई होणार दूरआदिवासी पेसा क्षेत्रातील माळ भांगवाडी हे पाणीटंचाईग्रस्त गांव आहे. येथे दरवर्षी फेब्रुवारी - मार्चमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. या टंचाईवर काही अंशी मात करण्यासाठी येथील भांगवाडीच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून काळू नदीवर हा बंधारा बांधला आहे. यामुळे विशाल जलसाठा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत नळपाणीपुरवठा योजनेची विहीर नदीपात्रात बांधली आहे. या बंधाºयामुळे या विहिरीसही पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यामुळे यंदा पाणीटंचाई काही अंशी जाणवणार नसल्याचे भांगवाडी ग्रामस्थांनी सांगीतले. बंधाºयासाठी ग्रामस्थांसह ग्रामसेवक सुरवसे यांच्यासह सय्यद शहा, सुरूशे आदींनी परिश्रम घेतला. 

टॅग्स :thaneठाणे