शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

काळू नदीवर जिल्ह्यातील सर्वात मोठा वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 01:16 IST

दहा हजार गोण्यांचा वापर : ८० फूट लांब, सहा फूट रुंदीमुळे पाणीसाठा वाढला; श्रमदानातून केले काम

ठाणे : मुरबाड तालुक्यातील माळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील माळ भांगवाडी येथील काळू नदीवर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या वनराई बंधाऱ्यांमध्य सर्वात मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयासाठी १० हजार रिकाम्या गोण्यांचा वापर झाला आहे. ग्रामपंचायतींचे सदस्य, ग्रामस्थ अािण ग्रामसेवक राजाभाऊ सुरवसे यांनी हा मोठा वनराई बंधारा काळू नदीवर श्रमदानातून बांधला आहे. या बंधाºयाची खोली सुमारे सहा फूट आहे. या ठिकाणी खोल डोह असल्यामुळे आणि पाणी साठण्यासाठी मोठा वाव असल्यामुळे या बंधाºयातील पाण्यासाचा साठा मोठ्याप्रमाणात करता येणार आहे. या बंधाºयाच्या नदीपात्राची रुंदी सुमारे १२५ फूट असून त्यावर सुमारे ८० फूट लांब व सहा फूट रुंदीचा हा वनराई बंधारा बांधला आहे. या बंधाºयातील पाणीसाठा एक किलोमीटर दूरपर्र्यंत पसरणार आहे.परिसराची पाणीटंचाई होणार दूरआदिवासी पेसा क्षेत्रातील माळ भांगवाडी हे पाणीटंचाईग्रस्त गांव आहे. येथे दरवर्षी फेब्रुवारी - मार्चमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. या टंचाईवर काही अंशी मात करण्यासाठी येथील भांगवाडीच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून काळू नदीवर हा बंधारा बांधला आहे. यामुळे विशाल जलसाठा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत नळपाणीपुरवठा योजनेची विहीर नदीपात्रात बांधली आहे. या बंधाºयामुळे या विहिरीसही पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यामुळे यंदा पाणीटंचाई काही अंशी जाणवणार नसल्याचे भांगवाडी ग्रामस्थांनी सांगीतले. बंधाºयासाठी ग्रामस्थांसह ग्रामसेवक सुरवसे यांच्यासह सय्यद शहा, सुरूशे आदींनी परिश्रम घेतला.