शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कारगिल विजयदिनी ३० सिंधीबांधवांना नागरिकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:29 IST

ठाण्यातील माजी सैनिक, वीरपत्नींना केले सन्मानित : नियोजन भवनमध्ये पार पडला सोहळा

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी विसावा कारगिल युद्ध विजय दिन आणि माजी सैनिक संमेलन झाले. यावेळी जिल्ह्यातील ३० सिंधीबांधवांना भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे प्रमाणपत्र ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व आमदार गुरुमुख जगवानी यांच्या हस्ते देण्यात आले.

नियोजन भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून हुतात्मा जवान स्मृती प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले. या कार्यक्र मासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीरपत्नी, माजी सैनिक संघटना आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या समस्या, अडचणी आणि तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात आले.

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील वीरपत्नी मीरादेवी, सत्याराणा, बेबी जोन्ह सी, सुप्रिया सुधीर आंब्रे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. याप्रमाणेच कारगिल युद्धात सहभागी झालेले माजी सैनिक संजय चौधरी, संजय पवार, कॅप्टन मिश्रा यांना जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी कारगिल हुतात्मा जवानांना पुष्पहार आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर प्रांजळ जाधव आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.