शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

दिवे अंजूरच्या सरपंचांच्या खुर्चीला कपिल पाटील यांचे वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST

भिवंडी : केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाच दिवस सुरू असलेल्या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप शुक्रवारी भिवंडी तालुक्यातील दिवे ...

भिवंडी : केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाच दिवस सुरू असलेल्या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप शुक्रवारी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर या त्यांच्या मूळगावी झाला. त्यांचे गावात जाेरदार स्वागत झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन त्यांनी कुटुंबीयांसह थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि तेथील सरपंचांच्या खुर्चीला वंदन केले. यावेळी पाटील भावूक झाले होते.

१९८८ मध्ये पाटील यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा दिवे अंजूरच्या सरपंचपदापासून सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत विविध पदे भूषवून थेट केंद्रीय राज्यमंत्रिपदाला गवसणी घातली. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री बनण्याचे स्वप्न मी कधी पाहिले नव्हते. ग्रामस्थांनी १९८८ मध्ये दाखवलेला विश्वास प्रत्येक वेळी सार्थ ठरविल्याने कुटुंबीयांच्या सहकार्याने व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रत्येक ठिकाणी केलेल्या कामाची पोचपावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. सरपंचपदावर असताना ज्या खुर्चीवर मी बसलाे, त्या खुर्चीला वंदन करण्यासाठी मी आलाे असल्याचे त्यांनी सांगितले. पाच दिवसांनंतर जनआशीर्वाद यात्रेचा समारोप करून तब्बल दीड महिन्यांनंतर घरी परतलेल्या पाटील यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.