शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

कल्याण-तळोजा मेट्रो मार्गी

By admin | Updated: October 29, 2016 04:06 IST

तळोजा, शीळ, डोंबिवली, कल्याण परिसरातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुचवलेल्या तळोजा- डोंबिवली- कल्याण मेट्रो

कल्याण : तळोजा, शीळ, डोंबिवली, कल्याण परिसरातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुचवलेल्या तळोजा- डोंबिवली- कल्याण मेट्रो प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यातच या मार्गाला तत्वत: मंजुरी दिली. शिंदे यांनी शुक्र वारी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. या वेळी कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. एमएमआरडीए आणि सिडको यांनी अनुक्र मे मुंबई आणि नवी मुंबईत आखलेले मेट्रो प्रकल्प परस्परांना जोडले, तर कल्याण, डोंबिवली, २७ गावे, शीळ फाटा, मुंब्रा, दिवा, कळवा, खारेगाव, उल्हासनगर, अंबरनाथ अशा महानगरांना त्याचा लाभ होईल, असे सादरीकरण शिंदे यांनी केले. त्यांनु सुचवलेल्या मेट्रो जोडणाऱ्या मार्गांत प्रामुख्याने तळोजा-शीळ फाटा-डोंबिवली-कल्याण, पोखरण-माजीवडा-खारेगाव-मुंब्रा-शीळ फाटा, महापे-शीळ फाटा, दिघा-खारेगाव आणि कासारवडवली-दहीसर या मार्गांचा समावेश आहे. शिंदे यांनी सुचवलेल्या या मार्गांचा अभ्यास करण्याचे निर्देश प्रकल्प सल्लागारांना लगेच देण्यात येतील, असे दराडे यांनी सांगितले.एमएमआर परिसरातील लोकसंख्या वाढीचा वेग मुंबईपेक्षाही अधिक आहे. येथील लोकसंख्या सध्या एक कोटीच्या आसपास आहे. २०२१ मध्ये मुंबईपेक्षाही अधिक लोकसंख्या असेल. शिवाय, २७ गावांमधील ग्रोथ सेंटर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, दिल्ली - मुंबई फ्रेट कॉरिडॉर, नैना आदी प्रकल्पांमुळे पनवेल, उरण, तळोजा, २७ गावांच्या परिसराचा प्रचंड विकास होणार आहे. (प्रतिनिधी)प्रवास होणार स्वस्त आणि मस्तकल्याण, डोंबिवली, ठाणे, कळवा, मुंब्रा, शीळ फाटा, अंबरनाथ, उल्हासनगर या परिसरातून चाकरमानी मोठ्या प्रमाणावर नवी मुंबईच्या दिशेने जातील. ही गरज लक्षात घेऊन आतापासूनच मेट्रोचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे खा. शिंदे यांनी सांगितले. हे प्रस्तावित मार्ग झाले तर मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनमधील प्रवासी एकाच तिकिटावर कुठूनही कुठेही आरामदायी आणि किफायतशीर प्रवास करू शकतील.