शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

सापगाव नदीवरील प्रवास झाला धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:43 IST

भातसानगर : भातसा नदीवरील सापगाव नदीवरील पुलाचे रेलिंग तुटल्याने भयावह स्थिती झाली आहे. सापगावच्या पुलाचे कठडे, रेलिंग तुटल्याने कधीही ...

भातसानगर : भातसा नदीवरील सापगाव नदीवरील पुलाचे रेलिंग तुटल्याने भयावह स्थिती झाली आहे. सापगावच्या पुलाचे कठडे, रेलिंग तुटल्याने कधीही अपघात घडू शकतो. वर्षभर या पुलाखालून भातसा धरणाचे पाणी मुंबईला पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने वाहत असते. त्यातच शहापूर, मुरबाड, शेणवे, डोळखांब या मार्गावरील दिवसरात्र वाहतूक या मार्गावरून चालू असते. एकदम दोन वाहने आल्यास खड्ड्यांमुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागते तर रात्रीच्या वेळी येथे कोणतीही विद्युत सुविधा, फलक नसल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रात्री एखादा अपघात झाल्यास ती दुर्घटना लक्षातही येण्यास वेळ लागू शकतो. ताेपर्यंत जखमींना जीवही गमवावा लागू शकताे. असे काही घडू नये यासाठी आताच काळजी घेणे आवश्यक असल्याचे बोलले जाते.

काेट

सापगाव पुलाचे दोन्ही बाजूंच्या रेलिंगचे कठडे तुटले असल्याने कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन कठडे करणे गरजेचे आहे.

- अलका झवर, सामाजिक कार्यकर्त्या