शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जामसरचा हेरिटेज तलाव वेटलॅण्ड घाेषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:16 IST

केंद्र शासनाने वेटलॅण्ड अधिनियम केल्यानंतर पालघर जिल्ह्यातील ८७ वेटलॅण्डसंदर्भात माहिती मुंबई उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आली होती.

हुसेन मेमनn  लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या जामसर गावाने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या हेरिटेज तलावाला पाणथळ जागा म्हणून घोषित करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला आहे. यासंबंधीचा पाणथळ व जैवविविधता संरक्षण, संवर्धनाबाबत शाश्वत विकास आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

केंद्र शासनाने वेटलॅण्ड अधिनियम केल्यानंतर पालघर जिल्ह्यातील ८७ वेटलॅण्डसंदर्भात माहिती मुंबई उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आली होती. त्यामध्ये जामसर तलावाचा समावेश होता. जामसर तलावाचा उल्लेख नॅशनल वेटलॅण्ड ॲटलासमध्येही असून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ५१ तसेच ४८ नुसार प्रत्येक नागरिकाचे तसेच शासनाचे निसर्गसंवर्धन करणे, हे प्राथमिक व मूलभूत कर्तव्य असल्याने ग्रामस्थांनी हा तलाव वेटलॅण्ड म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक ठराव ऑक्टोबरमध्ये घेतला.गावातील जैवविविधता, प्राचीन स्थळांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने जामसर पाणथळ आणि जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला सल्ला देण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याचेही ठरवले आहे. असा निर्णय घेणारी जामसर ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बफर झाेनमध्ये ५९ वनस्पतीजामसर तलावाच्या बफर झोनमध्ये ५९ वनस्पतींचे अस्तित्व आढळले आहे. त्यापैकी १० दुर्मीळ, दोन अतिदुर्मीळ व एक असुरक्षित प्रजाती आहे. त्यांचे जतन करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठातील पुरातत्त्व विभागातील दोन अभ्यासकांनी जामसर वेटलॅण्डजवळ पुरातत्त्वीय संशाेधन केले असता तेथे ११४ कलाकृती सापडल्या आहेत. तसेच तलावाजवळ एक मोठा पुराणकालीन रस्ता सापडला असून व्यापारासाठी या मार्गाचा वापर होत असावा. त्यामुळे हे स्थळ पर्यटन व अध्ययन क्षेत्र घाेषित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.