शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी जेलभरो

By admin | Updated: September 14, 2015 03:56 IST

धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बिकट बनला असून याला शासनाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप करून रविवारी डोंबिवलीत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मानपाडा

कल्याण : धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बिकट बनला असून याला शासनाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप करून रविवारी डोंबिवलीत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मानपाडा, चाररस्ता येथे जेलभरो आंदोलन छेडले. धोकादायक इमारतींसाठी गृहनिर्माण योजना, सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे भाडेवसुली रोखणे, महापालिकांच्या रुग्णालयांची अवस्था सुधारणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. यात रस्त्यावर ठिय्या मांडला गेल्याने वाहतूककोंडी झाली होती. या वेळी आंदोलनकर्त्यांना रामनगर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. इतर शहरांप्रमाणे कल्याण-डोंबिवलीतही धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे.याबाबत, वारंवार विनंती अर्ज करूनही याकडे दुर्लक्ष केले गेले. १ डिसेंबर २०१४ आणि २१ मार्च २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही याकडे लक्ष वेधले होते. यावर तातडीने तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले होते, पण ठोस कार्यवाही झाली नाही. (प्रतिनिधी)