शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
3
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
4
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
5
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
6
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
7
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
9
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
10
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
11
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
12
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
13
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
14
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
15
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
16
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
17
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
18
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
19
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली

२७ गावांची सुनावणी लांबणीवर

By admin | Updated: March 8, 2016 01:56 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांच्या जनहित याचिकेवर सोमवारी अपेक्षित असलेली सुनावणी खंडपीठ बदलल्यामुळे होऊ शकली नाही. तसेच राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही.

चिकणघर : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांच्या जनहित याचिकेवर सोमवारी अपेक्षित असलेली सुनावणी खंडपीठ बदलल्यामुळे होऊ शकली नाही. तसेच राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांना निकालासाठी पुढील सुनावणीपर्यंत वाट पाहवी लागणार आहे.२७ गावे महापालिकेत कायम ठेवायची की वगळायची, याबाबत राज्य सरकारने ७ मार्चपर्यंत निर्णय घ्यावा, असे निर्देश २३ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. याबाबतची सुनावणी सोमवारी न्यायमूर्ती ओक यांच्या खंडपीठापुढे होणार होती. मात्र, खंडपीठ बदलल्यामुळे ही सुनावणी होऊ शकली नाही. दुसरीकडे राज्य सरकारनेही प्रतिज्ञापत्र सादर सादर केलेले नाही. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे गावागावांत विविध चर्चांना उधाण आले आहे.