शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

भारत संरक्षण क्षेत्रात २०२४ पर्यंत आत्मनिर्भर- लेफ्टनंट जनरल कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 01:02 IST

भारत २०२४ पर्यंत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असा आशावाद १९८४च्या सियाचीन ग्लेशियरवरील आॅपरेशन मेघदूतच्या यशानिमित्त शौर्यचक्र विजेते लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

डोंबिवली : भारत २०२४ पर्यंत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असा आशावाद १९८४च्या सियाचीन ग्लेशियरवरील आॅपरेशन मेघदूतच्या यशानिमित्त शौर्यचक्र विजेते लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला.विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली शाखेने आॅनलाइनद्वारे आयोजित केलेल्या राष्ट्रपूजन व्याख्यानमालेचा शुभारंभ शुक्रवारी झाला. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित सामर्थ्यशाली संरक्षण व्यूहरचना व्याख्यानमालेचे पहिले पुष्प कुलकर्णी यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते.संरक्षण क्षेत्रातील भारताचे स्वावलंबित्व, चीनचे विस्तारवादी धोरण, चीन-पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांकडून सुरू असलेल्या भारतविरोधी कुरापती व त्याला भारतीय सैन्याकडून देण्यात येणारे चोख प्रत्युत्तर, पाकव्याप्त काश्मीरमधून जाणारा चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि कलम ३७० रद्द केल्यानंतर दोन्ही देशांची झालेली कोंडी, अनेक वर्षांत भारताची आर्थिक, संरक्षण, परस्पर मुत्सद्दी या क्षेत्रांत वाढलेली ताकद, भारत-चीनमधील अनेक वर्षे भिजत घोंगडे असलेला सीमाप्रश्न, गलवान खोरे, डोकलाम येथील भारत-चीन संघर्ष यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी विश्लेषण केले.>संरक्षण उपकरणांच्या उत्पादनातील भारताची प्रगती, मुत्सद्दी परराष्ट्र धोरण आणि भारतीय सैन्याने डोकलाम आणि गलवान खोरे यामध्ये विपरित परिस्थितीतही दाखवलेले शौर्य यांचा त्यांनी उल्लेख केला.