शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत पाक व मधेच बांग्लादेश अशीच त्या गावांची अवस्था

By admin | Updated: July 7, 2015 23:58 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेली व आता पुन्हा पालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांपैकी भाल, द्वारली, आडीवली, उंबार्ली या दोन चार गावांची अतिशय बिकट

नेवाळी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेली व आता पुन्हा पालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांपैकी भाल, द्वारली, आडीवली, उंबार्ली या दोन चार गावांची अतिशय बिकट परिस्थिती बनली असून भारत, पाकिस्तान व मधेच बांगलादेश अशी असल्याचे मत आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर येथील कार्यालयात बोलताना व्यक्त केले. ते उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीविषयी कार्यकर्त्यांच्या चर्चेत बोलत होते. गावातील जमिनींवरील आरक्षणाविषयी बोलताना २५० एकर जमिनीवर डंपींगचे आरक्षण टाकून मोठा अन्याय केला आहे. यामुळे येथील भूमिपुत्र पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील नागरिकांची कल्याणच्या आधारवाडीसारखी अवस्था होईल., असे सांगून कार्यकर्त्यांनी या आरक्षणाला तीव्र विरोध केला. आपण सर्व एक व्हा, मतभेद विसरा, हरकती घ्या, आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही. आपला मतदार संघ माण नाही परंतु मी आपल्या पाठिशी उभा राहीन, असे कथोरे यांनी यावेळी सांगितले.