शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ६५६ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST

ठाणे : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत ६५६ रुग्णांची मंगळवारी वाढ झाली असून, ४० रुग्ण गेल्या २४ तासात दगावले. जिल्ह्यात आतापर्यंत पाच ...

ठाणे : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत ६५६ रुग्णांची मंगळवारी वाढ झाली असून, ४० रुग्ण गेल्या २४ तासात दगावले. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ११ हजार ६६५ रुग्णांसह मृतांची संख्या आठ हजार ९६३ नोंदली आहे.

ठाणे मनपाच्या परिसरात १३१ रुग्ण आढळले. यासह येथील रुग्णसंख्या एक लाख २८ हजार १०० झाली. या शहरात पाच बाधित दगावल्याने मृतांची संख्या एक हजार ८६५ वर गेली आहे. कल्याण-डोंबिवली शहरात १०२ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख ३२ हजार सहा झाली. दिवसभरातील १६ मृतांमुळे आतापर्यंत एक हजार ५६९ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.

उल्हासनगरला ५२ रुग्णांच्या वाढीसह एकाचा मृत्यू झाला. आता येथील रुग्णसंख्या २० हजार १४५ झाली असून, ४६७ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला दिवसभरात १४ रुग्ण सापडले असून, दोन मृत्यू झाले आहेत. येथील एकूण रुग्ण १० हजार ३९८ झाले असून, मृत्यू ४३४ नोंदले आहेत. मीरा-भाईंदरला ११३ रुग्णांसह सहा मृतांची वाढ झाली आहे. आता येथील रुग्णसंख्या ४८ हजार ३३६ झाली असून एक हजार २५६ मृतांची नोंद झाली आहे.

अंबरनाथला १४ रुग्णांची वाढ असून एकही मृत्यू नाही. येथील रुग्णसंख्या आता १९ हजार १५५ झाली असून ४०३ मृतांची नोंद झाली आहे. कुळगाव बदलापूरमध्ये २२ रुग्णांची भर पडली आहे. मात्र एकही मृत्यू नाही. आता येथील २० हजार ४१५ रुग्णांसह २४३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये १०१ रुग्ण आढळले असून तीन जण दगावले. या परिसरात आतापर्यंत ३५ हजार ६३४ रुग्णांची वाढ होऊन ८५२ मृतांची नोंद करण्यात आली आहे.