शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात भुयारी गटात कामावेळी जलवाहिनी फुटली; अनेक घरात पाणी, नागरिक संतप्त

By सदानंद नाईक | Updated: March 22, 2024 18:06 IST

महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी पथकासह जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी भेट देऊन जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्ती केली.

उल्हासनगर : शहरातील कुर्ला कॅम्प परिसरात भुयारी गटार पाईप टाकण्याच्या वेळी पाण्याची जलवाहिनी फुटल्याने, काही नागरिकांच्या घरी पाणी घुसले. यांप्रकाराने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केली.

 उल्हासनगरात भुयारी गटार पाईप टाकण्याचे काम सुरू असून त्यामध्ये अनियमितता असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प गुरुनानक शाळा जलकुंभ परिसरात रस्ता खोदून गटारीचे पाईप टाकण्याचे काम बुधवारी रात्री सुरू होते. त्यावेळी खोदकाम सुरू असताना जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी खाली गेले. तसेच शेजारील काहीं घरात पाणी घुसल्याने, नागरिकांनी नाराजी व्यक्त करून कारवाईची मागणी केली. स्थानिक नगरसेविका अंजली साळवे यांनी शहरातील भुयारी गटारी खोदताना कोणतीही सुरक्षा न घेता रस्ते खोदत जात असल्याने, नागरिकांची गैरसोय होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली. तर काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी भुयारी गटार योजनेबाबत नागरिकांत असंतोष निर्माण झाला असून रस्ते धुळीने माखल्याने, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले.

 महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी पथकासह जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी भेट देऊन जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्ती केली. मात्र दोन दिवस पाणी बंद राहिल्याने, नागरिकांचे हाल झाले. भुयारी गटार खोदताना अनेक वेळा जलवाहिन्या तुटण्यात आल्या असून गटारीचे काम अटीशर्तीचें उल्लंघन करून होत असल्याची टीका शहरातून होत आहे. भुयारी गटारीचे २९ टक्के पेक्षा जास्त काम झाल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख बुडगे यांनी करून ठेकेदाराला १५ कोटी पेक्षा जास्त निधी दिल्याची माहिती दिली. 

खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती नाही शहरातील रस्ते खोदून भुयारी गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेले रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्याची परिस्थिती निर्माण झाली.

 *ठेकेदाराला विचारला जाब...आयुक्त अजीज शेख शहरात रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत असून रस्ते खोदतांना पाण्याच्या जलवाहिनी तुटल्या जात आहे. ठेकेदाराकडून झालेली नुकसान भरपाई केली जात असून त्यांना तसे आदेश दिले आहे.