शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

ठाण्यात १४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST

ठाणे : ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा भावपूर्ण वातावरणात मंगळवारी पाच दिवसांच्या गणपती ...

ठाणे : ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा भावपूर्ण वातावरणात मंगळवारी पाच दिवसांच्या गणपती आणि गाैरींचे विसर्जन ठाण्यात पार पडले. ठाणे महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी गणेश मूर्तींचे व गौरींचे विसर्जन केले. मनपा हद्दीतील विसर्जनस्थळांवर १४ हजार १२३ गणेशमूर्ती, ९६४ गौरींचे, तसेच गणेशमूर्ती स्वीकार केंद्रांत प्राप्त झालेल्या ६०० मूर्तींचे मनपातर्फे विधिवत विसर्जन करण्यात आले, तर पाचव्या दिवशी तीन हजार ६६८ नागरिकांनी डीजी ठाणेच्या ऑनलाइन टाइमस्लॉट बुकिंगद्वारे मूर्तींचे विसर्जन केले.

ठामपाने रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, नीळकंठ वुड्स टिकुजीनी वाडी-बाळकूम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण १३ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाट अणि कोलशेत महाघाट याबरोबरच मीठ बंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगतच्या घाटावरही गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था आहे.

यावर्षी मनपाने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवीत शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विधिवत विसर्जन केले.

---------