शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

ठाण्यात १४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST

ठाणे : ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा भावपूर्ण वातावरणात मंगळवारी पाच दिवसांच्या गणपती ...

ठाणे : ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा भावपूर्ण वातावरणात मंगळवारी पाच दिवसांच्या गणपती आणि गाैरींचे विसर्जन ठाण्यात पार पडले. ठाणे महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी गणेश मूर्तींचे व गौरींचे विसर्जन केले. मनपा हद्दीतील विसर्जनस्थळांवर १४ हजार १२३ गणेशमूर्ती, ९६४ गौरींचे, तसेच गणेशमूर्ती स्वीकार केंद्रांत प्राप्त झालेल्या ६०० मूर्तींचे मनपातर्फे विधिवत विसर्जन करण्यात आले, तर पाचव्या दिवशी तीन हजार ६६८ नागरिकांनी डीजी ठाणेच्या ऑनलाइन टाइमस्लॉट बुकिंगद्वारे मूर्तींचे विसर्जन केले.

ठामपाने रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, नीळकंठ वुड्स टिकुजीनी वाडी-बाळकूम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण १३ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाट अणि कोलशेत महाघाट याबरोबरच मीठ बंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगतच्या घाटावरही गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था आहे.

यावर्षी मनपाने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवीत शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विधिवत विसर्जन केले.

---------