शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

तंत्रज्ञानामुळे जगणे बदलले तर गाणे ही बदलणारच - आशुतोष जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 21:51 IST

आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे तर गाणे ही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते. हे विधान मला पटत नाही.

ठाणे : आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे तर गाणे ही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते. हे विधान मला पटत नाही. आताच्या काळात अत्यंत सुमार ते आशयघन अशी गाणी आढळतात असे वक्तव्य लेखक आशुतोष जावडेकर यांनी ठाण्यात केले.      मॅजेस्टिक गप्पाचे शेवटचे पुष्प सोमवारी गुंफण्यात आले. सावरकर वाचनालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जावडेकर यांच्या सांगतिक गप्पांचा कार्यक्रम रंगला. सिद्धार्थ केळकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. आपल्या संगीत प्रवास उलगडताना जावडेकर म्हणाले की, मला गाण्याचे अंग उपजत होते. एकच अंग असते तर मी पं. आशुतोष जावडेकर असतो. माझ्या आत एक आशुतोष आहे, जो शब्दांचा लोभी आणि दुसरा आशुतोष आहे जो सुरांचा लोभी आहे. शब्द - स्वर हे दूरचे नातेवाईक नाहीत.  उत्तम गाण्यासाठी जगण्याचा रियाज असावा लागतो. ते अनेक गायकांना नाही. ऐकणो हा पहिला रियाज असतो, मी ऐकत खूप गेलो. चांगले रसिक घडायचे असेल तर आपल्याला वाढायला लागेल. माझी ओळख ही वन लायनर आहे. गाणे कितीही तल्लीन होऊन ऐकत असलो तरी गाणे हे माझे सर्वस्व नाही. मी एक्सप्रेशनिस्ट आहे. संगीत ही सामाजिक घटना आहे. ती शुन्यातून निर्माण होत नाही. गाणो ही ऐकण्याबरोबर बघण्याची देखील गोष्ट आहे. हे भारतीयांना न पटण्यासारखे नाही. आपण गाणे हे पाहिलेले देखील असते. दृश्य कला आणि श्रवण कला या भगिनी आहेत. संगीत हे दृश्यकलेला आव्हान देणारे असते. इनडिपेण्डंट म्युझिकची जगभर लाट आहे. हे म्युझीक मराठीत आणावे. आपल्या मराठी संगीतात होणा-या चांगल्या गोष्टी या परभाषिकांर्पयत पोहोचाव्या. संगीत रसिक म्हणून आपल्या सांगितीक कक्षा विस्ताराव्या लागतील. अभिरुचितला फरक आपण जाणून घेतला पाहिजे. ज्यांना पाश्चात्य संगीत हे कर्णकटू वाटत असेल त्यांनी कंट्री संगीतापासून सुरूवात करावी. तुम्ही गायक असा किंवा नसा गात मात्र जा असा सल्ला त्यांनी दिला.