शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

तंत्रज्ञानामुळे जगणे बदलले तर गाणे ही बदलणारच - आशुतोष जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 21:51 IST

आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे तर गाणे ही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते. हे विधान मला पटत नाही.

ठाणे : आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे तर गाणे ही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते. हे विधान मला पटत नाही. आताच्या काळात अत्यंत सुमार ते आशयघन अशी गाणी आढळतात असे वक्तव्य लेखक आशुतोष जावडेकर यांनी ठाण्यात केले.      मॅजेस्टिक गप्पाचे शेवटचे पुष्प सोमवारी गुंफण्यात आले. सावरकर वाचनालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जावडेकर यांच्या सांगतिक गप्पांचा कार्यक्रम रंगला. सिद्धार्थ केळकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. आपल्या संगीत प्रवास उलगडताना जावडेकर म्हणाले की, मला गाण्याचे अंग उपजत होते. एकच अंग असते तर मी पं. आशुतोष जावडेकर असतो. माझ्या आत एक आशुतोष आहे, जो शब्दांचा लोभी आणि दुसरा आशुतोष आहे जो सुरांचा लोभी आहे. शब्द - स्वर हे दूरचे नातेवाईक नाहीत.  उत्तम गाण्यासाठी जगण्याचा रियाज असावा लागतो. ते अनेक गायकांना नाही. ऐकणो हा पहिला रियाज असतो, मी ऐकत खूप गेलो. चांगले रसिक घडायचे असेल तर आपल्याला वाढायला लागेल. माझी ओळख ही वन लायनर आहे. गाणे कितीही तल्लीन होऊन ऐकत असलो तरी गाणे हे माझे सर्वस्व नाही. मी एक्सप्रेशनिस्ट आहे. संगीत ही सामाजिक घटना आहे. ती शुन्यातून निर्माण होत नाही. गाणो ही ऐकण्याबरोबर बघण्याची देखील गोष्ट आहे. हे भारतीयांना न पटण्यासारखे नाही. आपण गाणे हे पाहिलेले देखील असते. दृश्य कला आणि श्रवण कला या भगिनी आहेत. संगीत हे दृश्यकलेला आव्हान देणारे असते. इनडिपेण्डंट म्युझिकची जगभर लाट आहे. हे म्युझीक मराठीत आणावे. आपल्या मराठी संगीतात होणा-या चांगल्या गोष्टी या परभाषिकांर्पयत पोहोचाव्या. संगीत रसिक म्हणून आपल्या सांगितीक कक्षा विस्ताराव्या लागतील. अभिरुचितला फरक आपण जाणून घेतला पाहिजे. ज्यांना पाश्चात्य संगीत हे कर्णकटू वाटत असेल त्यांनी कंट्री संगीतापासून सुरूवात करावी. तुम्ही गायक असा किंवा नसा गात मात्र जा असा सल्ला त्यांनी दिला.