शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

उल्हासनगरमधील बेघरांना माणुसकीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:28 IST

मानवता ग्रुपची सामाजिक बांधीलकी : एकाकी जगणाऱ्यांना तरुणांचा मदतीचा हात

उल्हासनगर : शहरातील फुटपाथ, रस्ते, चौक, रेल्वेस्टेशन, बसस्टॉप आदी ठिकाणी एकाकी आयुष्य व्यतीत करणाºया व्यक्तींना, रुग्णांना मानवता ग्रुपचा आधार मिळत आहे. या ग्रुपतर्फे रक्तदान शिबिरे घेऊन सरकारी रुग्णालये आणि रक्तपेढींना रक्त दिले जात असून त्याचा गरजूंना फायदा होत आहे. सामाजिक जाणीव आणि बांधीलकीतून उच्चशिक्षित तरुण हे सामाजिक कार्य करत आहेत.उल्हासनगरमधील निलेश बच्छाव, साई जाधव, कुशल नेहते, मयूर कदम आदी तरुणांनी एकत्र येत मानवता ग्रुप तयार केला आहे.विविध व्याधीग्रस्त नागरिकांची आरोग्यतपासणी तसेच त्यांना अंघोळ घालून स्वच्छ करून नवे कपडे दिले जातात. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचारानंतर त्यांना नातेवाइकांच्या स्वाधीन केले जाते. मात्र, माहिती न मिळाल्यास त्यांची महापालिकेच्या बेघर केंद्रांत व्यवस्था केली जाते. बेघर केंद्र चालविणारे सत्यवान जगताप यांची यात मदत होत असून राहणे, खाणे आणि आरोग्याची काळजी घेतली असल्याने निराधार व्यक्तींना आधार मिळत असल्याचे निलेश बच्छाव यांनी सांगितले.गरीब आणि गरजू नागरिकांना अनेकदा रक्ताची गरज लागते. रक्तांसाठी त्यांची भटकंती होऊ नये म्हणून ग्रुपचे सदस्य रक्तदान शिबिर घेऊ न शासकीय रुग्णालय व रक्तपेढ्यांंना रक्त देतात. यातून गरीब व गरजू नागरिकांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. शहरात विविध कार्यक्रमांत अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून ग्रुपच्या सदस्य हॉटेल, मंगल कार्यालय, खाजगी कार्यक्रम आदी ठिकाणी शिल्लक अन्न जमा करून रात्री अर्धपोटींना ते दररोज दिले जात असल्याचे या तरुणांनी सांगितले.मानवता ग्रुपचे तरुण उच्चशिक्षितमानवता ग्रुप तयार करून गोरगरिबांची सेवा करणाºया ग्रुपचे सदस्य तरुण व उच्चशिक्षित आहेत. प्रत्येक जण नोकरी व व्यवसाय सांभाळून हे काम करीत आहेत. मानवता गु्रपसोबत असंख्य जण जोडले असून ते मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.