शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

बारावीची परीक्षा मंगळवारपासून; जिल्ह्यातून ९६ हजार १८१ विद्यार्थी

By admin | Updated: February 25, 2017 03:04 IST

ठाणे, पालघर जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ८२६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. २८ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहे.

ठाणे : ठाणे, पालघर जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ८२६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. २८ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहे. तत्पूर्वी ठिकठिकाणी सुमारे १७ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारीला संपणार आहेत.या प्रात्यक्षिक परीक्षा ठाणे जिल्ह्यातील १४८ केंद्रांवर तर पालघर जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर घेण्यात आल्या. यासाठी प्रत्येकी एक केंद्र संचालक व परीक्षकांच्या नियंत्रणात या दोन्ही जिल्ह्यात प्रात्यक्षिक पार पडले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी १२ वीची परीक्षा २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे या परीक्षेसाठी कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसी या शाखांचे एक लाख ३३ हजार ८२६ परीक्षार्थी या दोन्ही जिल्ह्यातील आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यामधील ९६ हजार १८१ विद्यार्थी आहेत. यामध्ये कला शाखेचे १६ हजार ५९२, विज्ञानचे २९ हजार ४५०, वाणिज्यचे ४९ हजार ०५७ आणि एक हजार ८२ विद्यार्थी एमसीव्हीसी शाखेचे आहेत. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यामधील १६ हजार ६७९ वाणिज्य शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत, कलेचे दहा हजार ९३७, विज्ञानचे नऊ हजार ४८५ आणि एमसीव्हीच्या केवळ ५४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)