शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

बारावीची परीक्षा मंगळवारपासून; जिल्ह्यातून ९६ हजार १८१ विद्यार्थी

By admin | Updated: February 25, 2017 03:04 IST

ठाणे, पालघर जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ८२६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. २८ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहे.

ठाणे : ठाणे, पालघर जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ८२६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. २८ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहे. तत्पूर्वी ठिकठिकाणी सुमारे १७ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारीला संपणार आहेत.या प्रात्यक्षिक परीक्षा ठाणे जिल्ह्यातील १४८ केंद्रांवर तर पालघर जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर घेण्यात आल्या. यासाठी प्रत्येकी एक केंद्र संचालक व परीक्षकांच्या नियंत्रणात या दोन्ही जिल्ह्यात प्रात्यक्षिक पार पडले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी १२ वीची परीक्षा २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे या परीक्षेसाठी कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसी या शाखांचे एक लाख ३३ हजार ८२६ परीक्षार्थी या दोन्ही जिल्ह्यातील आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यामधील ९६ हजार १८१ विद्यार्थी आहेत. यामध्ये कला शाखेचे १६ हजार ५९२, विज्ञानचे २९ हजार ४५०, वाणिज्यचे ४९ हजार ०५७ आणि एक हजार ८२ विद्यार्थी एमसीव्हीसी शाखेचे आहेत. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यामधील १६ हजार ६७९ वाणिज्य शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत, कलेचे दहा हजार ९३७, विज्ञानचे नऊ हजार ४८५ आणि एमसीव्हीच्या केवळ ५४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)