शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडकरांना हवी नगरपंचायत

By admin | Updated: February 8, 2016 02:27 IST

विक्रमगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा नगरविकास खात्याकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव निवडणुकीपूर्वी मंजूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे येथील मान्यवरांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

तलवाडा : विक्रमगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा नगरविकास खात्याकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव निवडणुकीपूर्वी मंजूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे येथील मान्यवरांच्या शिष्टमंडळाने केली आहे.शासानाच्या घोषणेप्रमाणे शहर व लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याचे प्रस्ताव मागविण्यात आले होते, त्यानुसार हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. विक्रमगड ग्रामपंचायतीचे सद्यस्थित नगरपंचायती प्रमाणे २०११ च्या जनगणनेनुसार ८५०० लोकसंख्येप्रमाणे १७ वार्ड आहेत़ त्यामुळे विक्रमगडकरांना नगरपंचायत हवी आहे व ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वीच नगरपंचायती घोषणा करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे़ सर्व तालुके ग्रामापंचायतीतून नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार महाराष्टत अनेक ठिकाणी तालुका ग्रामपंचायती नगर पंचायती होऊन निवडणुकाही झाल्या आहेत. त्याचवेळेस ठाणे जिल्हयांचे विभाजन झाल्याने व ठाणे जिल्हा परिषदेची व पंचायत समित्यांची निवडणुक न झाल्याने तसेच त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने तालुक्यात नगरपंचायत स्थापनेचा प्रस्ताव लांबणीवर गेला. परंतु त्याचवेळी ठाणे जिल्हयात मुरबाड, शहापूर,या नगरपंचायती अस्तित्वात आल्यात. जर नगरपंचायतीचा प्रस्ताव ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर मंजूर झाल्यास ग्रामपंचायत बरखास्त करुन नगरपंचायतीच्या निवडणुकीला पुन्हा एकदा सामोर जावे लागू शकते. त्यामुळे नगरपंचायतीची निर्मिती निवडणुकीपूर्वी व्हावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.