शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अतिधोकादायक इमारतीवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:54 IST

उल्हासनगरमध्ये २३५ इमारतींना नोटिसा; महापालिकेने सुरक्षेची जबाबदारी झटकली

उल्हासनगर : महापालिकेने २१४ धोकादायक, तर २१ अतिधोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. शुक्रवारी मंदार अपार्टमेंट या अतिधोकादायक पाच मजली इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू करण्यात आली. धोकादायक इमारतींना नोटिसा देत जीवित आणि वित्तहानीस सर्वस्वी फ्लॅटधारक जबाबदार राहतील, असे सांगून जबाबदारी झटकली.उल्हासनगरात इमारती पडून दरवर्षी अनेकांचे बळी जात आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने २० वर्षे जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कारवाई काय झाली, याचा थांगपत्ताही महापालिकेला नाही. पालिकेने नेहमीप्रमाणे इमारतीचे सर्वेक्षण करून २१४ धोकादायक, तर २१ अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच धोकादायक इमारतींना नोटिसा देऊ न इमारत खाली करण्याच्या सूचना दिल्या. धोकादायक इमारत कोसळून वित्त व जीवितहानी झाल्यास रहिवासीच त्याला सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे नोटिसांत म्हटले आहे. महापालिकेने जबाबदारी झटकली असली, तरी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.महापालिकेने घोषित केलेल्या अतिधोकादायक इमारतीच्या यादीतील मंदार अपार्टमेंट ही पाच मजली इमारत पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला. शुक्रवारपासून इमारत पाडण्याचे काम सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. सर्व प्रकारचा आढावा घेऊ न इतर अतिधोकादायक इमारती पाडण्याचा निर्णय महापालिका घेऊ शकते, असे शिंपी म्हणाले. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार धोकादायक इमारतीचा आकडा अत्यंत कमी आहे. धोकादायक इमारतीची संख्या एक हजारावर असल्याचा दावा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. दोन वर्षांत ज्या इमारतीचे स्लॅब पडून बळी गेले आहेत, त्या धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याचे उघड झाल्याचे ते म्हणाले.आपत्कालीन व्यवस्थापन नाहीपावसाळ्यात इमारत पडून काही दुर्घटना घडल्यास पालिकेकडे आपत्कालीन व्यवस्थापनच उपलब्ध नाही. तसेच पूरग्रस्त नागरिकांना पालिका व खाजगी शाळेत ठेवण्याची वेळ महापालिकेवर अनेकदा आली आहे.यातून धडा न घेता पालिकेचे येरे माझ्या मागल्या सुरू असल्याची टीका सर्वस्तरांतून होत आहे. ७०० कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन नसल्याबाबत टीकेचा सूर उमटतआहे.