शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पुलाखालील अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:53 IST

भिवंडी पालिका। शहर स्वच्छ ठेवण्याचे महापौरांचे नागरिकांना आवाहन

भिवंडी : भिवंडीच्या महापौर म्हणून प्रतिभा पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहर स्वच्छ व सुंदर कसे दिसेल, यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने अंजूरफाटा ते वंजारपट्टीनाका व राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर या मुख्य रस्त्यावरील तसेच सर्व उड्डाणपुलाखालील अतिक्र मणे हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. अंजूरफाटा ते वंजारपट्टीनाका, मेट्रो हॉटेलपर्यंत तसेच राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर कल्याण रोड या दोन्ही मुख्य रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी करू नये. वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

शहरात येणारे व शहराच्या बाहेर जाणारे हे दोन्ही मुख्य रस्ते स्वच्छ व चांगले राहतील, उड्डाणपुलाखालील भिंतीवर कोणत्याही प्रकारे बेकायदा जाहिराती, फलक अथवा कोणत्याही प्रकारे जाहिरातीचे स्टिकर्स लावून शहर विद्रुपीकरण करण्यात येऊ नये. आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. तसेच शहरातील कोणत्याही उड्डाणपुलाखाली जागेच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा वापर करू नये, असे उच्च न्यायालय तसेच राज्य सरकारचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, पालिका क्षेत्रातील सर्व उड्डाणपुलांखाली कोणत्याही प्रकारची वाहने उभी करण्यास कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही उड्डाणपुलाखाली वाहनांचे पार्किंग किंवा रस्त्यावर अतिक्र मण करू नये. यामध्ये हातगाड्या, टू-व्हीलर ,चारचाकी वाहने, रिक्षा अथवा अन्य कोणत्याही प्रकारची मोठी वाहने उभी करू नयेत. जर कोणत्याही व्यक्तीने, संस्थेने या नियमांचे उल्लंघन करून उड्डाणपुलाखाली वाहने उभी केल्यास किंवा अतिक्रमण केल्यास ते तत्काळ जप्त करून त्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर पाटील यांनी दिला आहे.स्वच्छ सर्वेक्षणात शहराला पुरस्कार मिळाल्याची करून दिली आठवणशहराला स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये पुरस्कार मिळाला आहे. याची आठवण ठेवून सर्व नागरिकांनी शहर स्वच्छ, सुंदर, अतिक्र मणमुक्त राहील, याची काळजी घेणे गरजेचे आहे. तरी, याकामी महापालिका व पोलीस प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेEnchroachmentअतिक्रमण