शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जीएसटी, महारेरा, नोटाबंदी ही तर बिल्डरांसाठी त्सुनामी - निरंजन हिरानंदानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 06:52 IST

नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकर तसेच महारेरा कायद्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये त्सुनामी आली होती. मात्र, परिवर्तनाआधी त्सुनामी येतच असते आणि त्यानंतरच परिवर्तन होत असते. त्यामुळे आताही परिवर्तन होईल, अशी आशा नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.

ठाणे - नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकर तसेच महारेरा कायद्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये त्सुनामी आली होती. मात्र, परिवर्तनाआधी त्सुनामी येतच असते आणि त्यानंतरच परिवर्तन होत असते. त्यामुळे आताही परिवर्तन होईल, अशी आशा नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.मागील काही वर्षांत संपूर्ण देशातील शहरांपैकी ठाण्यामध्ये सर्वाधिक गृहप्रकल्प उभे राहिले असून त्यामुळे ठाण्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गृहप्रकल्पांसोबतच आता व्यावसायिक क्षेत्राकडेही भर देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन वर्षांत ३० हजार नोकºया तयार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.उपवन येथे होणाºया एका कार्यक्रमात १२ ते १५ जानेवारी या कालावधीत यंदा प्रथमच नरेडकोच्या माध्यमातून गृहप्रकल्पांचे, तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत शॉपिंग सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना विविध वस्तू खरेदी करता येऊ शकणार आहेत. तसेच त्याच ठिकाणी त्यांना सदनिका खरेदीचे पर्यायही उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती नरेडकोचे उपाध्यक्ष राजन बांदेलकर यांनी दिली.मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर अशा मुंबई महानगर क्षेत्रातील २०० गृहप्रकल्पांचा पर्याय ग्राहकांपुढे उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनामध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणेच परवडणाºया घरांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. कल्याण परिसरातील ३१ लाखांपासून तर ठाण्यात ४५ लाखांपासून पुढे किमती असलेली घरे असणार आहेत, असेही बांदेलकर यांनी सांगितले. मुंबई आणि महाराष्ट्राची जगामध्ये वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी दुबईच्या धर्तीवर प्रथमच शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी सांगितले. जीएसटी लागू झाल्यानंतर मंदीच्या तडाख्यात सापडलेला बांधकाम व्यवसाय नव्या वर्षात तेजीत येईल, असा दावा बांदेलकर यांनी केला. घरखरेदीवेळी ग्राहकांवर पडणारा जीएसटीचा भुर्दंड कमी करण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.मंदीच्या तडाख्यातून बिल्डर बाहेरअनोटाबंदी, जीएसटी लागू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागला. या तडाख्यातून व्यवसाय काहीसा सावरला असून येत्या वर्षात तो पुन्हा उभारी घेईल, असा दावा बांदेलकर यांनी केला. महारेरा कायद्यामुळे चुकीच्या गोष्टींना आळा बसणार असून त्याचा फायदा ग्राहकांनाच होईल. ग्राहकांना १२ टक्के वस्तू आणि सेवाकर भरावा लागत असून तो कमी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेGSTजीएसटीNote Banनोटाबंदी