शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

भर पावसातही जनआशीर्वाद यात्रेला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:44 IST

शहरात सायंकाळी पाच वाजता कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. सर्वप्रथम हुतात्मा स्मारकाला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ...

शहरात सायंकाळी पाच वाजता कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. सर्वप्रथम हुतात्मा स्मारकाला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. भर पावसात ढोल-ताशांच्या गजरात पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या जनआशीर्वाद यात्रेला पक्षीय राजकारणाशी जोडू नये, असे आवाहन पाटील यांनी केले. ही केवळ जनआशीर्वाद यात्रा असून, सर्वांच्या आशीर्वादाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अंबरनाथमध्ये भाजपचे शहराध्यक्ष अभिजित करंजुले आणि राजेश कौठाळे यांनी स्वागत केले. तर बदलापुरात आमदार किसन कथोरे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांचे जंगी स्वागत केले. बदलापुरातही या जनआशीर्वाद यात्रेला कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

--------फोटो