शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

गोडाऊनची भिंत कोसळून 4 जण गंभीर जखमी; जोरदार पावसामुळे भिंत खचून अपघात झाल्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 10:49 IST

मुसळधार पावसामुळे गोडाऊनची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे गोडाऊनची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.कल्याण पूर्वेच्या चक्कीनाका भागात ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळते आहे.गोडाऊनची भिंत अंगावर पडून 4 जण खाली दबल्याची घटना कल्याण पूर्वेच्या चक्की नका भागात घडली आहे.

कल्याण, दि. 31-  मुसळधार पावसामुळे गोडाऊनची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. कल्याण पूर्वेच्या चक्कीनाका भागात ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळते आहे. गोडाऊनची भिंत अंगावर पडून 4 जण खाली दबल्याची घटना कल्याण पूर्वेच्या चक्की नका भागात घडली आहे. चक्की नाका येथील एका बंद गोडाऊनची भिंत कोसळण्याची घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. या गोडाऊन च्या आत झोपलेले 4 जण या ढिगाऱ्याखाली अडकले होते, मात्र स्थानिकांनी तात्काळ धाव घेत या चौघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यामुळे या चौघांचे जीव वाचण्यात मदत झाली. चौघांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.हे चौघ जण गणपती ढोल पथकातील असून गणपती सणानिमित्त कल्याण ला आले असून रात्रीच्या वेळी या बंद गोडाऊन मध्ये झोपत होते.जोरदार पावसामुळे या गोडाऊन ची इमारत जीर्ण झाल्याने भिंत खचली आणि सदर अपघात घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.