शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

घोडबंदर, मुंब्रा, दिव्याचा पाणी प्रश्न सुटणार

By admin | Updated: November 11, 2015 02:26 IST

मुंब्रा आणि दिव्याच्या पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महापालिकेने येथील वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलींग करण्याचा

ठाणे/घोडबंदर : मुंब्रा आणि दिव्याच्या पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महापालिकेने येथील वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलींग करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्राची जेएनएनयूआरएम ही योजनाच बंद झाल्याने पालिकेने आपला प्रकल्प बासनात गुंडाळला होता. परंतु, आता त्याला पुन्हा केंद्र सरकारच्याच ‘अमृत’योजनेत मूर्त स्वरुप देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार आता या योजनेत काही सुधारणा करुन हा प्रकल्पाचा अमृतमध्ये समावेश करून निधी मंजूर झाल्यास घोडबंदर, मुंब्रा आणि दिव्याचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार असल्याचा दावा प्रशासनाने ने केला आहे. घोडबंदर आणि मुंब्य्रातील रखडलेली मलनि:सारणची योजनाही मार्गी लागणार आहे. घोडबंदर, मुंब्रा व दिवा येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. त्यानुसार महापालिकेने येथील पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलींग करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार या तिन्ही भागांना येत्या दोन वर्षात दुप्पट पाणी उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)