शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाच महिन्यांपासून मिळतोय रेशनवर कचरायुक्त गहू

By admin | Updated: November 30, 2015 02:12 IST

स्वस्त दरात मिळणाऱ्या अन्नधान्यातून गरिबांच्या पोटाची सोय झाली खरी, मात्र गेल्या पाच महिन्यांपासून मिळणारा गहू कमी प्रतीचा आणि कचरामिश्रित दिला

नामदेव पाषाणकर, घोडबंदरस्वस्त दरात मिळणाऱ्या अन्नधान्यातून गरिबांच्या पोटाची सोय झाली खरी, मात्र गेल्या पाच महिन्यांपासून मिळणारा गहू कमी प्रतीचा आणि कचरामिश्रित दिला जात असल्याने महिलावर्गात संताप आहे. गव्हात खडे, माती व कचऱ्याचे प्रमाण जवळपास ३० टक्क्यांहून अधिक असल्याने तो निवडता निवडता महिलांचे कंबरडे मोडत आहे. दोन रु पयांत काय मिळते, म्हणून नाइलाजाने तो खाण्यावाचून पर्याय नसल्याने वापरला जात आहे.अन्न सुरक्षा कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून गहू, तांदूळ स्वीकारतांना शासनाच्या निर्देशानुसार धान्याचा दर्जा तपासण्यात येतो. तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच त्याची उचल करण्यात येते. संयुक्त तपासणीच्या वेळी भारतीय महामंडळाचे व शासनाचे प्रतिनिधी उपस्थित असतात. तरीही, कचरा मिसळलेला गहू रेशन दुकानांपर्यंत कसा पोहोचवला जातो, याचे उत्तर अन्न व नागरीपुरवठा विभागाकडून मिळत नाही. हे अधिकारी धान्याचा दर्जा योग्य असल्याचा अहवाल शासनाला सादर करत असतात. ज्यांनी तो सादर केला नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. असे सांगितले जात असले तरी अशी कारवाई झाल्याचे अद्यापपर्यंत समोर आले नसल्याने ही भ्रष्टाचाराची साखळी तर कार्यरत नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. कचरा असलेला हा गहू खरेदी करताना रेशनकार्डधारक आणि दुकानदारांत खटके उडत आहेत.कचरा असलेला गहू कार्डधारकांना पुरवला जात नसून कुठल्या दुकानांत असा गहू आहे, त्या दुकानांची नावे द्या. आम्ही तपासणी करून कारवाई करू, असे उपनियंत्रक अशोक मुंडे यांनी सांगितले.