शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

पाच महिन्यांपासून मिळतोय रेशनवर कचरायुक्त गहू

By admin | Updated: November 30, 2015 02:12 IST

स्वस्त दरात मिळणाऱ्या अन्नधान्यातून गरिबांच्या पोटाची सोय झाली खरी, मात्र गेल्या पाच महिन्यांपासून मिळणारा गहू कमी प्रतीचा आणि कचरामिश्रित दिला

नामदेव पाषाणकर, घोडबंदरस्वस्त दरात मिळणाऱ्या अन्नधान्यातून गरिबांच्या पोटाची सोय झाली खरी, मात्र गेल्या पाच महिन्यांपासून मिळणारा गहू कमी प्रतीचा आणि कचरामिश्रित दिला जात असल्याने महिलावर्गात संताप आहे. गव्हात खडे, माती व कचऱ्याचे प्रमाण जवळपास ३० टक्क्यांहून अधिक असल्याने तो निवडता निवडता महिलांचे कंबरडे मोडत आहे. दोन रु पयांत काय मिळते, म्हणून नाइलाजाने तो खाण्यावाचून पर्याय नसल्याने वापरला जात आहे.अन्न सुरक्षा कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून गहू, तांदूळ स्वीकारतांना शासनाच्या निर्देशानुसार धान्याचा दर्जा तपासण्यात येतो. तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच त्याची उचल करण्यात येते. संयुक्त तपासणीच्या वेळी भारतीय महामंडळाचे व शासनाचे प्रतिनिधी उपस्थित असतात. तरीही, कचरा मिसळलेला गहू रेशन दुकानांपर्यंत कसा पोहोचवला जातो, याचे उत्तर अन्न व नागरीपुरवठा विभागाकडून मिळत नाही. हे अधिकारी धान्याचा दर्जा योग्य असल्याचा अहवाल शासनाला सादर करत असतात. ज्यांनी तो सादर केला नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. असे सांगितले जात असले तरी अशी कारवाई झाल्याचे अद्यापपर्यंत समोर आले नसल्याने ही भ्रष्टाचाराची साखळी तर कार्यरत नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. कचरा असलेला हा गहू खरेदी करताना रेशनकार्डधारक आणि दुकानदारांत खटके उडत आहेत.कचरा असलेला गहू कार्डधारकांना पुरवला जात नसून कुठल्या दुकानांत असा गहू आहे, त्या दुकानांची नावे द्या. आम्ही तपासणी करून कारवाई करू, असे उपनियंत्रक अशोक मुंडे यांनी सांगितले.