शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय खत प्रकल्पामुळे कचरा समस्या सुटली

By admin | Updated: November 12, 2016 06:28 IST

महापालिकेच्या भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाल्यापासून सेंद्रिय खत प्रकल्प नगरसेविका मीना सोंडे यांनी स्वखर्चाने उभा केला. या प्रकल्पाला एक वर्ष पूर्ण झाले

सदानंद नाईक, उल्हासनगरमहापालिकेच्या भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाल्यापासून सेंद्रिय खत प्रकल्प नगरसेविका मीना सोंडे यांनी स्वखर्चाने उभा केला. या प्रकल्पाला एक वर्ष पूर्ण झाले असून राज्यपातळीवर प्रकल्पाची दखल घेतली जात आहे. मात्र, महापालिकेने साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. उल्हासनगरात अनियमितपणे कचरा उचलला जात नाही. त्यामुळे शहरात अनेकदा कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरते. त्यामुळे रोगराईची भीती होती. ही परिस्थिती विचारात घेऊन सोंडे यांनी वर्षभरापूर्वी सेंद्रिय खत प्रकल्प सुरू केला. कॅम्प नं.-५, दूधनाका येथील जागेत स्वर्चाने सिमेंटच्या आठ मोठ्या टाक्या बनवून शेजारी पाण्याची व्यवस्था केली. कॅम्प नं-४ व ५ येथील भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाला जमा करून सिमेंटच्या टाक्यात टाकून सेंद्रिय खत बनवले. तसेच सेंद्रिय खतावर बाग फुलवली आहे. पालिकेने लावलेल्या रस्त्यालगतच्या झाडांना सेंद्रिय खत देण्याचे कामही त्या करीत आहेत. या प्रकल्पाची दखल शासनस्तरावर घेण्यात आली. मात्र, पालिकेने त्याची साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट आदी प्रशिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करून नगरसेवक केरळ आदी ठिकाणी जातात. मात्र, एका नगरसेविकेने उभ्या केलेल्या सेंद्रिय प्रकल्पाला भेट देण्याची तसदी घेत नाहीत. घराघरांतील टाकाऊ भाजीपाला कचऱ्यात टाकण्याऐवजी प्रत्येक १५ घरांमागे एक प्लास्टिकचा ड्रम त्यांनी प्रभागात ठेवला आहे. नागरिकांना टाकाऊ भाजीपाला त्यात टाकण्यास सांगितले आहे. त्यात झाडे लावली आहेत.