शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग; स्थानिकांकडून बोर्नव्हिटा आणि बदाम वाटप आंदोलन

By पंकज पाटील | Updated: April 2, 2023 15:18 IST

अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

अंबरनाथ: अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज स्थानिक नागरिक आणि भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांनी चक्क बोर्नव्हिटा आणि बदाम वाटप केले.

अंबरनाथ पूर्वेच्या गोविंद पूल परिसरात पुलाच्या खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य आहे. इथून वाहणाऱ्या वालधुनी नदीत नेहमीच केमिकलयुक्त सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच इथे साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीत भर पडत असून पुलाच्या दोन्ही बाजूला विद्रूप अवस्था पाहायला मिळत आहे. गोविंद पुलाचा हा रस्ता अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे शहराबाहेरून येणारे पर्यटक याच रस्त्याने शिवमंदिराकडे जातात. त्यामुळे अशी घाण पाहून शहराची प्रतिमा बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या मनात चुकीची तयार होत असल्याचा आरोप भालचंद्र भोईर प्रतिष्ठानने केला आहे.

याबाबत पालिकेला अनेकदा तक्रारी करूनही पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज स्थानिक नागरिक आणि भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांनी गोविंद पुलावर बसून हाती बोर्नव्हिटा आणि बदाम घेत आंदोलन केले. पालिकेच्या अधिकाऱ्यांची स्मरणशक्ती कमी झाली असून त्यामुळे त्यांना आम्ही बदाम आणि बोर्नव्हिटा देत असल्याचे यावेळी आंदोलन करणारे प्रकाश नलावडे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ambernathअंबरनाथ