शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

३९० शाळांचे भवितव्य धोक्यात

By admin | Updated: September 5, 2015 02:52 IST

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा सर्वाधिक असून जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांतही विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळा आढळल्या आहेत

सुरेश लोखंडे , ठाणेग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा सर्वाधिक असून जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांतही विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळा आढळल्या आहेत. जिल्हाभरात या सुमारे ३९० शाळा बंद होण्याचे संकट असून त्यातील सर्वच शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका, नगरपालिका क्षेत्रासह आदिवासी, दुर्गम भागातील या ३९० शाळा आहेत. या केवळ ११ व २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आहेत. त्यांच्यावर तर आधीपासूनच बंद होण्याचे संकट ओढवलेले आहे. पण, राज्य शासनाने सुमारे आठवड्याभरापूर्वी काढलेल्या अध्यादेशानुसार ६० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना शिक्षक न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बंद पडणाऱ्या या शाळांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसारही ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शाळा बंद होऊन शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात सध्या चार हजार ४५३ शाळा असून त्यामध्ये १५ लाख १६ हजार २९५ विद्यार्थी आहेत. त्यांना ३९ हजार ८८४ शिक्षक शिकवत आहेत. ११ पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या १२१ शाळा आहेत. यामध्ये सर्वाधिक १०५ प्राथमिक शाळा, पाच उच्च प्राथमिक,दहा माध्यमिक, एका उच्च माध्यमिक शाळेचा समावेश आहे. यातील सर्वाधिक प्राथमिक ५४ शाळा मुरबाड तालुक्यात असून ३२ शाळा शहापूर तालुक्यात आहेत. या खालोखाल भिवंडीला सात, अंबरनाथला पाच, कल्याणला चार, मीरा-भार्इंदरला दोन आणि उल्हासनगरला एक शाळा आहे. याप्रमाणेच २० पेक्षा कमी असलेल्या २६९ शाळा जिल्ह्यात आहेत. यामध्ये २४९ शाळा प्राथमिक आहेत. त्यापैकी प्राथमिक शाळा मुरबाडला ९१, शहापूरला ८८, भिवंडीला ३४, कल्याणला १४, अंबरनाथला १३, कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई मनपा क्षेत्रात प्रत्येकी तीन शाळांचा समावेश आहे. ठाणे, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर या महापालिकेत एक शाळाआहे.