शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

कल्याणमध्ये ‘महावितरण’च्या कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:38 IST

बॅग बनवण्याच्या कारखान्यातील कामगार नितीश शाहू याच्या अंगावर विजेची तार पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना श्रीराम टॉकीजजवळील रस्त्यावर २७ जुलैला घडली होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : बॅग बनवण्याच्या कारखान्यातील कामगार नितीश शाहू याच्या अंगावर विजेची तार पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना श्रीराम टॉकीजजवळील रस्त्यावर २७ जुलैला घडली होती. शाहूच्या वारसांना भरपाई मिळावी व विजेच्या जीवघेण्या तारांची दुरुस्ती-देखभाल करावी, अन्यथा त्या इतत्र हटवाव्यात, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या पुढाकारने बॅग मॅन्युफॅक्चरिंग वेल्फेअर असोसिएशनतर्फे शहरातील ‘महावितरण’च्या तेजश्री कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी कंपनीच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला.काँग्रेसचे ब्रीजकुमार दत्त, कांचन कुलकर्णी, शैलेश तिवारी, राहुल काटकर, सीमा खान आदी पदाधिकाºयांच्या पुढाकाराने निघालेल्या या मोर्चात बॅग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शाहू याच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब निराधार झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला. शाहूच्या कुटुंबीयांना भरपाई मिळावी, अशी मागणी मोर्चेकºयांनी या वेळी केली. नितीशच्या मृत्यूस महावितरणचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली.याप्रकरणी महावितरणचे कार्यकारी अभियंता नंदकिशोर काळे यांची मोर्चेकºयांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी काळे यांनी याप्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच भरपाई देण्याचाही विचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.