शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

खराब रस्त्याच्या निषेधार्थ व्यापा-यांचा मोर्चा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:23 IST

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ व्यापारी संघाच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढला.

अंबरनाथ : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ व्यापारी संघाच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढला.या मोर्चात व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजी धल, सचिव अजित म्हात्रे, गुलाब करंजुले, युसूफ शेख, हितेश कोठारी, सुजाता भोईर आदी व्यापारी सहभागी झाले होते. अंबरनाथ पालिकेच्या नाकावर टिच्चून खड्डे व दोन वर्षात कल्याण- बदलापूर काँक्रीटीकरणाची वाताहत झाली या आशयाच्या दोन बातम्या ‘लोकमत’च्या ‘हॅला ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या वृत्ताची दखल घेत व्यापारी संघनटेने पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी पालिकेचे अधिकारी दीपक चव्हाण यांना व्यापाºयांनी निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेऊन हा विषय मुख्याधिकाºयांसमोर मांडला जाईल असे आश्वासन चव्हाण यांनी मोर्चाला दिले.स्टेशन रोड, रेल्वे उड्डाणपूलावर खड्डे पडले आहे. त्याचबरोबर शिवमंदिर रस्ता, वडवली रस्ता या ठिकाणी खड्डे पडले आहेत.रस्त्यांची दुरूस्ती त्वरित करण्यात यावी, खड्डे बुजवण्यात यावेत या मागण्या व्यापाºयांकडून करण्यात आल्या. त्याचबरोबर स्टेशन परिसरातील दुकानासमोर बेकायदा रिक्षातळ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ग्राहकाला दुकानात येण्यासाठी अडचणी होत आहे. त्यामुळे दुकानदारांना नुकसान सहन करावे लागत आहेत. बेकायदा रिक्षातळ हटवण्यात यावेत या मागणीचाही उच्चार करण्यात आला.