शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चार हजार नागरिक २८ तास विजेविना, खांब पडल्याचे निमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:55 IST

बदलापूर शहरात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकदा नागरिकांना बसत असतो.

बदलापूर : बदलापूर शहरात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकदा नागरिकांना बसत असतो. गुरुवारी बदलापूर पश्चिमेतील पोखरकरनगर भागात क्रेनच्या धडकेत दोन खांब पडल्यानंतर तब्बल १० तासांनी त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. मात्र, रात्री उशीर झाल्याने काम थांबवण्यात आले. त्यामुळे २४ तासांहून अधिक काळ चार हजारांहून अधिक नागरिकांना विजेविना राहावे लागले. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला.बदलापूरमध्ये महावितरणच्या कारभारामुळे नव्याने येथे आलेल्या नागरिकांना त्रास होत आहे. निवासी संकुलात विविध प्रकारच्या सोयीसुविधा असल्या, तरी विजेविना त्याचा फायदा शून्य आहे. यातच गुरुवारी पश्चिमेतील पोखरकरनगरच्या रस्त्याला असलेल्या विजेच्या खांबांना एका खाजगी क्रेनची धडक लागल्याने दोन खांब पडले. त्यामुळे दुपारी दीडच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या वेळी क्रे नमालकाने दुरुस्तीचे आश्वासन दिले खरे, मात्र काही वेळातच त्याने घटनास्थळावरून पोबारा केला. त्यामुळे महावितरणच्या संबंधित अभियंत्याने पोलीस ठाणे गाठत तक्र ार दिली. मात्र, तक्र ार देण्यात एक अभियंता अडकलेला असताना वरिष्ठ अधिकाºयाने या प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे होते. मात्र, चार हजार नागरिकांच्या विजेचा प्रश्न सोडवण्याऐवजी बैठकांचे सोपस्कार पार पाडण्यात वरिष्ठ अभियंते अडकले होते. त्यामुळे तक्र ार करून रात्री १० च्या सुमारास टोकावडे येथून आलेल्या दुरुस्ती पथकाने खांब उभे करण्याचे काम सुरू केले.रात्री उशिरापर्यंत विजेचे खांब उभे करण्याचे काम झाले. मात्र, उच्चदाब वाहिन्या घटनास्थळाच्या बाजूने जात असल्याने वीजवाहिन्या टाकणे शक्य नसल्याचे सांगत काम थांबवण्यात आले. त्यामुळे पोखरकरनगर, पाटीलनगर येथील जवळपास चार हजार नागरिकांना फटका बसला. वीज नसल्याने पाण्याचे नियोजनही कोलमडले. शुक्र वारी जवळपास सर्वच घरांत ठणठणाट होता. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.