शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

भिवंडीत पूर ओसरला, मात्र भातशेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 22:59 IST

पावसाने सोमवारपासून उसंत घेतल्याने शहर व ग्रामीण भागातील पूर ओसरला

भिवंडी : शुक्रवारपासून कोसळणाऱ्या पावसाने सोमवारपासून उसंत घेतल्याने शहर व ग्रामीण भागातील पूर ओसरला आहे. मात्र खाडीकिनारी असलेल्या अनेक गावांमधील भातशेती पाचव्या दिवशीही पाण्याखाली असल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातलावणीच्या कामाला सुरूवात केली होती.शुक्र वारपासून पावसाने जोरदार सुरु वात केल्याने मागील तीन दिवसांपासून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील खाडीकिनारी असलेल्या डुंगे, वडघर, वडूनवघर, खारबाव, टेंभीवली, कोनगाव, पिंपळास, मालोडी, पाये, पायगाव ,केवणी दिवे, अंजूर , अलीमघर , वेहळे , भरोडी आदी गावातील भातशेती पाण्याखाली गेली असल्याने पिके कुजून गेली. शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.चार दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पूरिस्थती निर्माण झाली होती. या पुराचा फटका ज्या शेतकरी व ग्रामस्थांना बसला त्या बाधित शेतकºयांच्या मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे प्राप्त होताच सरकारी निर्देशानुसार बाधित शेतकरी व नागरिकांना भरपाई देण्यात येईल, अशी प्रतिक्रि या भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. सरकारने आम्हाला मदत करावी अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे.