शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त

By admin | Updated: June 21, 2017 04:25 IST

गेल्यावर्षी महाराष्ट्रात पाण्याअभावी दुष्काळ होता. त्यामुळे नागरिक व शेतकरी होरपळून निघाला होता. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : गेल्यावर्षी महाराष्ट्रात पाण्याअभावी दुष्काळ होता. त्यामुळे नागरिक व शेतकरी होरपळून निघाला होता. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली. त्यामुळे यंदाच्यावर्षी राज्यात पाण्याचे मागच्या वर्षीच्या तुलनेत दुर्भिक्ष्य नाही. येत्या पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय भाजप सरकारने डोळ््यासमोर ठेवले असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कल्याण स्पोर्ट कॉमप्लेक्समध्ये जनहिताचे कुठले निर्णय घेतले याची माहिती देणारा कार्यक्रम झाला. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टतर्फे कार्यक्रम झाला. याप्रसंगी जेएनपीटीचे व्यवस्थापक डी. नरेश, विश्वस्त विवेक देशपांडे, आमदार नरेंद्र पवार आणि उपमहापौर मोरश्वर भोईर आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेमुळे ११ हजारापेक्षा अधिक गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. ही योजना भाजपा सरकारने प्रभावीपणे राबवली. त्यामुळे यावर्षी मे अखेरीस पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात जाणवली नाही. संरक्षण साधन सामग्रीची टक्केवारी ५० वर नेली. यूपीए सरकारच्या काळात हीच टक्केवरी केवळ १० होती. त्यात ४० टक्के वाढ केली आहे. सर्जिकल स्ट्राईक करुन शत्रू राष्ट्राला चांगलाच धडा शिकवला. सरकार सगळ््याच बाबतीत सतर्क व संवेदनशील आहे. आधारकार्ड, मोबाइल आणि कॅशलेसमुळे विविध ९२ जनहितकारी योजनांचा लाभ कोणत्याही दलालांशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. हे सरकार पारदर्शक व गतीमान आहे, असे ते म्हणाले.