शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त

By admin | Updated: June 21, 2017 04:25 IST

गेल्यावर्षी महाराष्ट्रात पाण्याअभावी दुष्काळ होता. त्यामुळे नागरिक व शेतकरी होरपळून निघाला होता. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : गेल्यावर्षी महाराष्ट्रात पाण्याअभावी दुष्काळ होता. त्यामुळे नागरिक व शेतकरी होरपळून निघाला होता. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली. त्यामुळे यंदाच्यावर्षी राज्यात पाण्याचे मागच्या वर्षीच्या तुलनेत दुर्भिक्ष्य नाही. येत्या पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय भाजप सरकारने डोळ््यासमोर ठेवले असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कल्याण स्पोर्ट कॉमप्लेक्समध्ये जनहिताचे कुठले निर्णय घेतले याची माहिती देणारा कार्यक्रम झाला. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टतर्फे कार्यक्रम झाला. याप्रसंगी जेएनपीटीचे व्यवस्थापक डी. नरेश, विश्वस्त विवेक देशपांडे, आमदार नरेंद्र पवार आणि उपमहापौर मोरश्वर भोईर आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेमुळे ११ हजारापेक्षा अधिक गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. ही योजना भाजपा सरकारने प्रभावीपणे राबवली. त्यामुळे यावर्षी मे अखेरीस पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात जाणवली नाही. संरक्षण साधन सामग्रीची टक्केवारी ५० वर नेली. यूपीए सरकारच्या काळात हीच टक्केवरी केवळ १० होती. त्यात ४० टक्के वाढ केली आहे. सर्जिकल स्ट्राईक करुन शत्रू राष्ट्राला चांगलाच धडा शिकवला. सरकार सगळ््याच बाबतीत सतर्क व संवेदनशील आहे. आधारकार्ड, मोबाइल आणि कॅशलेसमुळे विविध ९२ जनहितकारी योजनांचा लाभ कोणत्याही दलालांशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. हे सरकार पारदर्शक व गतीमान आहे, असे ते म्हणाले.