शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

समुद्रात बुडणाऱ्या तिघांना मच्छिमारांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:25 AM

भार्इंदरच्या उत्तन येथील समुद्रात बुडणाºया बारावीच्या तिघा विद्यार्थ्यांना स्थानिक मच्छीमारांनी रविवारी सकाळी वाचवले.

भार्इंदर/मीरा रोड : भार्इंदरच्या उत्तन येथील समुद्रात बुडणाºया बारावीच्या तिघा विद्यार्थ्यांना स्थानिक मच्छीमारांनी रविवारी सकाळी वाचवले. ही तीनही मुले भार्इंदरची असून समुद्रातील खडकावर जाऊन सेल्फी काढत होते. पण, काही वेळातच भरतीचे पाणी वाढून ते पाण्यात अडकले.भार्इंदर पूर्वेच्या तलावमार्गावरील तुळशी इमारतीत राहणारा विशाल मोहन मिंडे (१९), शिर्डीनगरमध्ये राहणारा सचिन शेखर वाघमारे (१६) आणि नवघरमार्गावरील गीता भवनमध्ये राहणारा सुमित लवजी कटपरा (१८) हे तिघे बारावीचे विद्यार्थी रविवारी सुटी असल्याने सकाळी ८ च्या सुमारास उत्तनच्या वेलंकनी तीर्थमंदिराजवळील समुद्रात गेलेहोते. ओहोटी असल्याने ते खडकावर जाऊन बसले. मात्र, सेल्फी काढायच्या नादात पाणी कधी वाढले, हे त्यांना कळलेच नाही. काही वेळातच पाणी वाढून तिघेही जण पाण्यात बुडू लागले. शिवाय, लाटादेखील जोरात होत्या. या तिघांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा सुरू केला.त्याचवेळी वेलंकनी तीर्थमंदिरात सकाळी साडेआठची प्रार्थना सुरू होती. समुद्रात तीन मुले बुडत असल्याचे समजताच तेथे असलेल्या स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोळी (बगाजी) यांनी अग्निशमन दल आणि उत्तन सागरी पोलिसांना घटनेची माहितीदिली. खवळलेला समुद्र आणि तीनही मुले बुडण्याची शक्यता पाहता शर्मिला यांचे पती अजितसह गॉडवीन गौºया, ग्रीसीन गोन्साल्विस, फ्रीडम लांगी या स्थानिक मच्छीमार तरुणांनी समुद्रात उड्या घेतल्या.>तिन्ही मुलांना धरून सुखरूप किनाºयावर आणले. ही तीनही मुले खूपच भेदरलेली होती. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी त्या तरुणांना समुद्राबाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांना सहकार्य केले. या घटनेमुळे हे विद्यार्थी प्रचंड घाबरले होते. पोलिसांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना त्यांच्या घरी सोडले.

टॅग्स :mira roadमीरा रोड