शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

गावदेवी तलावात कासवांसह माशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

बदलापूर नगरपालिकेमार्फत शहरातील अनेक तलावांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. गावदेवी परिसरात असलेल्या तलावाचे काम पूर्ण होऊन मोठा ...

बदलापूर नगरपालिकेमार्फत शहरातील अनेक तलावांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. गावदेवी परिसरात असलेल्या तलावाचे काम पूर्ण होऊन मोठा गाजावाजा करीत येथे उद्घाटनदेखील करण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांतच या तलावाचे पाणी प्रदूषित झाल्याने कासव आणि माशांचा मृत्यू झाला. मज्जाव केल्यानंतरही अनेक नागरिक या तलावात निर्माल्य आणून टाकत असतात. रात्रीच्या वेळी या परिसरात मद्यपींचा वावर असल्याने दारूच्या, तसेच पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यादेखील मोठ्या प्रमाणात तलावात साचल्या आहेत. कासव आणि माशांचा मृत्यू झाल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. अनेक मच्छिमार या तलावात मासेमारी करतात. मात्र, माशांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कासव आणि माशांच्या मृत्यूबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता आम्हाला याबाबत माहितीच नसल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केले. दुसरीकडे पाण्याच्या प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू झाला आहे, की पाण्यात औषध टाकून मासेमारी करण्याचा प्रकार काही समाजकंटकांनी केलाय, याची चौकशी करणं गरजेचे ठरले आहे.