शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

‘दूषित पाणीपुरवठाप्रकरणी गुन्हे दाखल करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:47 IST

दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना पोटदुखी, कावीळसारख्या विकारांना सामोरे जावे लागत आहे.

अंबरनाथ : चिखलोली धरणातून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याला आळा न घालणाऱ्या, पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या निष्काळजी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजयुमोच्या पायल कबरे यांनी केली आहे.

जीवन प्राधिकरणाकडून चिखलोली धरणातून गेल्या काही महिन्यांपासून शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर, कृष्णनगर प्रभाग ४४ आणि ४५ मध्ये आणि परिसराला दूषित, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वारंवार नागरिकांनी निवेदने दिली, तक्रारीसुद्धा केल्या. तरीही, स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपच्या प्रदेश विद्यार्थी विभागाच्या संयोजिका पायल कबरे यांनी संबंधित अ ल करण्याची लेखी मागणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांकडे केली आहे.

दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना पोटदुखी, कावीळसारख्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये नागरिकांना उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे. पाणीपुरवठ्यात त्वरित सुधारणा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे थांबवण्याची मागणी कबरे यांनी केली. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार