शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

मोबाइल अ‍ॅपद्वारे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:23 IST

उल्हासनगर पालिकेने दीड ते दोन वर्षापूर्वी फेरिवाल्यांचे सर्वेक्षण व नोंदणी केली होती.

उल्हासनगर : सरकारच्या धोरणानुसार शहरातील फेरिवाल्यांचे ३१ ३० सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणानंतर त्यांना ओळखपत्र देऊन सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त विकास चव्हाण यांनी शनिवारी केंद्राच्या उद्घाटन वेळी दिली.

उल्हासनगर पालिकेने दीड ते दोन वर्षापूर्वी फेरिवाल्यांचे सर्वेक्षण व नोंदणी केली होती. मात्र त्यानंतर काय झाले, याचा थांगपत्ता फेरिवाल्यांना लागला नाही. सरकारी निर्णयानुसार पुन्हा फेरिवाल्यांचे सर्वेक्षण सामाजिक संस्थेमार्फत करण्यात येणार असून त्यांच्यावर महापालिकेचा अंकुश राहणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मोबाइल अ‍ॅपद्बारे सर्वेक्षण होऊन त्यांना ओळखपत्र दिले जाणार असून त्यानंतर त्यांंची जागा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याची संकल्पना असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख सत्यवान जगताप यांनी दिली. यावेळी फेरिवाला संघटनेचे पदाधिकारी व फेरिवाले उपस्थित होते. 

टॅग्स :Mobileमोबाइलhawkersफेरीवाले