शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोबाइल अ‍ॅपद्वारे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:23 IST

उल्हासनगर पालिकेने दीड ते दोन वर्षापूर्वी फेरिवाल्यांचे सर्वेक्षण व नोंदणी केली होती.

उल्हासनगर : सरकारच्या धोरणानुसार शहरातील फेरिवाल्यांचे ३१ ३० सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणानंतर त्यांना ओळखपत्र देऊन सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त विकास चव्हाण यांनी शनिवारी केंद्राच्या उद्घाटन वेळी दिली.

उल्हासनगर पालिकेने दीड ते दोन वर्षापूर्वी फेरिवाल्यांचे सर्वेक्षण व नोंदणी केली होती. मात्र त्यानंतर काय झाले, याचा थांगपत्ता फेरिवाल्यांना लागला नाही. सरकारी निर्णयानुसार पुन्हा फेरिवाल्यांचे सर्वेक्षण सामाजिक संस्थेमार्फत करण्यात येणार असून त्यांच्यावर महापालिकेचा अंकुश राहणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मोबाइल अ‍ॅपद्बारे सर्वेक्षण होऊन त्यांना ओळखपत्र दिले जाणार असून त्यानंतर त्यांंची जागा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याची संकल्पना असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख सत्यवान जगताप यांनी दिली. यावेळी फेरिवाला संघटनेचे पदाधिकारी व फेरिवाले उपस्थित होते. 

टॅग्स :Mobileमोबाइलhawkersफेरीवाले