शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

एपीएमसीच्या बाराव्या गणासाठी आज फेरमतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 01:06 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ मार्चला झालेल्या निवडणुकीत बाराव्या गणातील मतपेटीतून धूर आल्याने त्यातील मतपत्रिका जळाल्या होत्या.

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ मार्चला झालेल्या निवडणुकीत बाराव्या गणातील मतपेटीतून धूर आल्याने त्यातील मतपत्रिका जळाल्या होत्या. त्यामुळे या गणासाठी उद्या रविवार, २४ मार्चला सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. या गणात ४४२ मतदार आहेत.बाजार समितीच्या १६ गणांसाठी १७ मार्चला मतदान झाले होते. २९ मतदान केंद्रांवरील मतपेट्या समितीच्या आवारात मतदान प्रक्रिया संपल्यावर आणत असताना बाराव्या गणातील मतपेटीतून धूर येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मतपेटी उघडली असता, त्यात मतपत्रिका जळत असल्याचे दिसून आले. निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पाटील यांनी हा प्रकार निवडणूक आयोगासह जिल्हाधिकाऱ्यांना कळवला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १८ मार्चच्या मतमोजणीला स्थगिती दिली. तसेच बाराव्या गणासाठी २४ मार्चला फेरमतदान घेण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानुसार, उद्या हे मतदान होणार आहे. तर, २५ मार्चला सर्व मतपेट्यांतील मतांची मोजणी करून निकाल जाहीर केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.१७ मार्चला मतपत्रिका जळाल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सुरक्षिततेची काळजी घ्यावी. या गणातील मतपेट्या या स्वतंत्र स्ट्राँग रूममध्ये ठेवाव्यात, अशी मागणी निवडणूक अधिकारी पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक