शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
3
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
4
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
5
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
6
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
7
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
8
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
9
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
10
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
11
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
12
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
13
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
14
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
15
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
16
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
17
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
18
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
19
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
20
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना भाताने मारले, पण कंदमुळांनी तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 00:14 IST

केवळ भातशेती नव्हे तर कंदमुळांची शेती हा एक पर्याय समोर आला आहे.

- जनार्दन भेरेभातसानगर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पिके हातची गेल्याने रडकुंडीस आलेली अवस्था झालेली असताना मात्र शहापूर तालुक्यातील नडगाव येथील साखरपाड्यातील शेतकऱ्यांनी लावलेल्या कंदमुळे यांचे अधिक उत्पादन झाल्याने भाताने मारले, पण कंदमुळाने तारले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

केवळ भातशेती नव्हे तर कंदमुळांची शेती हा एक पर्याय समोर आला आहे. अधिक पाऊस पडल्यास मोठ्या प्रमाणात कंदमुळे आणि पाऊस प्रमाणात पडल्यास दोन्ही पिके जोमदार. रताळ्यांंसाठी केवळ त्याला आलेल्या वेली पाणवठ्याच्या जागी ठेवून दुसऱ्या वर्षी ओढलेल्या मातीच्या ओट्यात त्या लावल्या की, पुन्हा उत्पादन सुरू होते. आज बाजारात त्यांना ६० रुपये किलो दर मिळत आहे. चावी ७० ते ८० रुपये किलो, अळू कंद ४० ते ५० रुपये तर करवंदे ६० ते ७० रुपयांना विकली जात असल्याने हे उत्पादन घेणाऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत.

तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील साखरपाडा या आदिवासीपाड्यात ९८ कुटुंबे राहत असून ही सर्व कुटुंबे गेल्या १० वर्षे रताळी, चावी, करवंदे यांचे उत्पादन घेत आहेत. या आधी परंपरागत पद्धतीने केवळ सणावाराला उपवासासाठी लागतात म्हणून तितक्याच प्रमाणात त्यांचे उत्पादन केले जात होते. मात्र, गेल्या १० वर्षांंपासून प्रत्येक शेतकरी व्यापारी तत्त्वावर आधारित रताळी, चावी, करवंदे यांची शेती करून कमाई करीत आहे. पाड्यातील पंढरीनाथ रेरा म्हणाले की, मला या वर्षी कमीतकमी लाख ते सव्वा लाख रुपयांची रताळी, ७० ते ८० हजारांची चावी, ५० हजारांंची करवंदे असे उत्पन्न मिळेल.

टॅग्स :thaneठाणे