शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

कचऱ्यापासून खतनिर्मिती करून फुलविली बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:37 IST

चेंबूर येथील रहिवाशाचा उपक्रम : १५ वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश

मुंबई : मुंबईत दररोज ९ हजार मेट्रिक टन निर्मिती होते. या कचºयाासाठी डम्पिंग ग्राऊंडवर जागा शिल्लक नाही. या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने कचरा विलगीकरण मोहीम राबविली. त्यानंतर कचºयात घट होऊन ७ हजार मेट्रिक टन झाले. परंतु याच कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकर घेत चेंबूर येथील रहिवाशी संजू काळे यांनी १५ वर्षांपूर्वीच खतनिर्मिती प्रकल्प सुरु केला आहे. या खतापासून बाग फुलविण्यात आली आहे़ भाजीपाला तसेच फळझाडे लावण्यात आली आहे.

काळे यांनी टिळक नगर येथे गेल्या १५ वर्षांपासून गीत गोविंद सोसायटीमध्ये खतनिर्मिती प्रकल्प सुरू आहे. त्यांनी ह्यमिस्टर ब्लॅक वेस्ट मॅनेजमेंट फाऊंडेशनह्णच्या माध्यमातून ह्णएमह्ण पश्चिम विभागातील आठ इमारतींमध्ये खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे.एवढेच नव्हे तर याखतापासून भाजीपालाही पिकविला जात आहे. पालक, मेथी, पपई, मिरची, आले,वांगी , कोथिंबीर, कडिपत्ता,भुईमूग ते पूर्णपणे सेंद्रिय खतापासून ते तयार करतात. काही शाळांमधील शालेय विद्याथीर्ही या शेतीला शैक्षणिक भेट देत असतात, तर सध्या काही वसाहतीत ओल्या कचºयापासून खतनिर्मिती केली जाते. या व्यतिरिक्त वडाळा येथेही संस्थेचे खतनिर्मिती प्रकल्पावरील काम चालू आहे.

केवळ टिळक नगरमध्ये ही संस्था जवळ जवळ एका महिन्यात आठ ते दहा टन इतक्या ओल्या कचºयाचे व्यवस्थापन करून खतनिर्मिती करत आहे. एकट्या टिळक नगरमध्ये जर सर्व रहिवाशी संकुलांनाीहा प्रकल्प चालू केल्यास साधारणत: १६० इमारतींमधील एका महिन्यात १००० ते १६०० टन एवढा ओल्या कचºयाची खतनिर्मिती करता येऊ शकते. जागा नसल्यास गच्चीवरही हा प्रकल्प उभारला जाऊ शकतो. पण, सध्या काळे यांनी कोणालाही या कचºयापासून तयार झालेल्या खतांची विक्री केली नसून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कशी व्यवस्था करता येईल, ते याच्या शोधात आहेत. त्यासाठी जवळच्या परिसरात पालिकेने एखादी जागा उपलब्ध करून दिल्यास खूप चांगल्यारीतीने व्यवस्थापन करणे शक्य होईल, असे काळे सांगतात. तसेच रहिवाशांनी जर विश्वास ठेवला व साथ दिली तर टिळक नगर, चेंबूर व मुंबई, कचरा मुक्त नव्हे, तर धूळमुक्त होऊ शकेल, असा विश्वासही काळे यांनी व्यक्त केला.

मुंबईतील कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. एकावर एक ढीगामागून ढीग रचले जातात. कुठेच या कचºयाला श्वास घेता येत नाही व मग अधूनमधून यातून मिथेन वायू निर्माण होऊन या ढिगा?्याला आगी लागतात व प्रदूषणात भर पडते. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यापासून खतनिर्मिती हा पर्याय पुढे आला आहे. त्यासाठीच मी झटत आहेत. परंतु, खत विकत घेण्यासाठी कोणी पुढे येत नाही- संजू काळे, सामाजिक कार्यकर्ते