शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

उल्हासनगरात खोदलेले रस्ते धुळीने माखले, पाणी फवारणी नावालाच, रस्ते दुरुस्ती कधी?

By सदानंद नाईक | Updated: January 5, 2024 19:01 IST

सर्वसामान्य नागरिकांना पडला प्रश्न

सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरात भुयारी गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते वेळीच दुरुस्त केले नसल्याने रस्ते धुळीने माखले आहे. धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी नावालाच केली जात असून रस्ता बांधणी कधी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

 उल्हासनगरात ४२३ कोटीच्या भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाली असून गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू झाले आहे. एमएमआरडीएने १५० कोटीच्या निधीतून एकून ७ रस्ता बांधणीला मंजुरी दिली असून हे रस्ते बांधण्यापूर्वी रस्त्यात भुयारी गटारी टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेले रस्ते तात्पुरते बुजविल्याने रस्ते धुळीने माखले आहे. धुळीमुळे नागरिक हैराण झाल्याने, महापालिका यंत्राद्वारे पाणी फवारणी करीत आहे. मात्र ते पुरेशी नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. धुळीने शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. रस्ता बांधणी पर्यंत नागरिकांनी श्वासातून धूळ घ्यायची काय? असा संतप्त प्रश्न नागरिक करीत आहेत.

 शहरातील भुयारी गटार योजने अंतर्गत गटारी पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते संबंधीत ठेकेदाराने त्वरित पक्के दुरुस्ती करण्याची अट आहे. अशी अट असताना खोदलेले रस्ते दुरुस्त का केली जात नाही? असा प्रश्न नागरिकासह राजकीय पक्षाचे नेते विचारीत आहेत. एमएमआरडीएने मंजुरी दिलेल्या ७ रस्त्याचे बांधकाम सुरु होण्यापूर्वी रस्ता खोदून गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू झाले. मात्र गटारीचे पाईप टाकण्याचे काम २ ते ३ महिन्यांपूर्वी होऊनही रस्त्याच्या बांधणीला सुरवात झाली नाही. अथवा खोदलेले रस्ते संबंधित ठेकेदाराने दुरुस्त केले नाही. महापालिका बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभाग अधिकारी संबंधित ठेकेदारांचे रस्ता दुरुस्तीचे पैसे वाचविण्यासाठी त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप बीएसपीचे प्रदेश महासचिव प्रा. प्रशांत इंगळे यांनी केला आहे.

रस्ता दुरुस्तीचे आदेश- आयुक्त अजीज शेख

शहरात काही रस्ते खोदून भुयारी गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू असून खोदलेले रस्ते धुळीने माखले आहे. मात्र खोदलेले रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहे.

संदीप जाधव (शहर अभियंता- महापालिका)

एमएमआरडीएने मंजूर केलेल्या रस्ताची बांधण्यापूर्वी भुयारी गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. खोलेले रस्ते तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केले असून लवकरच रस्ता बांधणीला सुरवात होणार आहे. त्यामुळे धुळीचा प्रश्न निकाली लागणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर