शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

अडीचशे कोटी खर्चूनही कोपरी पुलाला पुन्हा तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:44 IST

ठाणे : नवीन कोपरी पुलावर तडे पडल्याप्रकरणी पुन्हा एकदा मनसेने मंगळवारी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन ...

ठाणे : नवीन कोपरी पुलावर तडे पडल्याप्रकरणी पुन्हा एकदा मनसेने मंगळवारी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या कोपरी ब्रीजचे ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असून एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास या घटनेची जबाबदारी पैसे खाल्लेले नेते, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार घेणार का असा प्रश्न यावेळी मनसेने केला. नव्याने बांधलेल्या पुलामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असून २५० कोटी खर्च केले असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मनसैनिकांनी आघाडी सरकार हाय हायच्या घोषणा दिल्या. कोपरी ब्रिजच्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, त्याला काळ्या यादीत टाकावे, संबंधित अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करावे अशी मागणी त्यांनी केली. या ब्रिजमागे ठाण्यातील बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. हा मोठा नेता कोण असे विचारल्यावर जाधव यांनी पुढच्या वेळेस मी पुरावे घेऊन येतो, असे उत्तर दिले. कोपरी ब्रिजच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच आयआयटीचा अहवालदेखील विरोधात आला असल्याचे मनसेने यावेळी म्हटले.