शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सात वर्षांनंतरही साकरमाचीचे पुनर्वसन नाही; कुडाच्या शेडमध्ये ग्रामस्थांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:06 IST

मुरबाड तालुक्यात आसरा : वन्यप्राण्यांमुळे भीतीचे वातावरण

श्याम राऊतमुरबाड : पुणे जिल्ह्यातील माळीण गावातील दुर्घटना घडल्यानंतर भीमाशंकर अभयारण्यातील साकरमाची प्रकाशझोतात आली. एरव्ही, कुणाच्या खिजगणतीला नसलेल्या या वस्तीला मुरबाड तालुक्याच्या शेजारील लांबाचीवाडी येथे तात्पुरते पत्र्याचे, कुडाचे शेड उभे करून आधार दिला आहे. सात वर्षे होत आली, तरी अद्याप पुनर्वसन न झाल्याने रहिवाशांना वन्यप्राणी, साप, विंचवांच्या सान्निध्यात राहण्याची वेळ आली असल्याचे महिलांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर मातीचा डोंगर कोसळून गाव गाडले गेले. येथील निसर्गाचा कोप पाहून माळीणप्रमाणेच भीमाशंकर अभयारण्यातील साकरमाची गावालाही धोका होता. कागदावर हे गाव पुणे जिल्ह्यात दाखवले जात असले, तरी व्यवहार मुरबाड तालुक्यातच होतात. माळीणची घटना घडली आणि सरकारला जाग येऊन येथील २० ते २५ कुटुबांचे तात्पुरते पुनर्वसन मुरबाड येथील लांबाचीवाडी येथे केले. साधी पत्र्याची शेड उभी केली. सात वर्षे होत आली तरी कायमची व्यवस्था होत नसल्याने आजही त्या कुटुंबांवर श्वापदे, साप, विंचू यांच्या सान्निध्यात राहावे लागत आहे. 

लांबाचीवाडी येथे तात्पुरत्या निवासाची सोय आहे. पण, रोजंदारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच कोरोनामुळे रोजंदारी मिळणे दुरापास्त झाले आहे. रेशनवर मिळणाºया तुटपुंज्या धान्यावर गुजराण करावी लागत आहे. या ग्रामस्थांची पुनर्वसनाची जबाबदारी पुणे जिल्हा प्रशासनाची असल्याने, तसा प्रस्ताव मुरबाडचे वनक्षेत्रपाल विकास भामरे यांनी मंजुरीसाठी पाठवला आहे.  सरकार कधी मंजुरी देते याकडे स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांचे लक्ष लागले आहे.

साकरमाची येथील विस्थापितांचे पुनर्वसन पुणे जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित येते. तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचे पुनर्वसन रखडले. परंतु, लवकरच त्यांचा प्रश्न सुटेल. - विकास भामरे, वनक्षेत्रपाल, मुरबाड पूर्व