शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

कल्याण : केडीएमसी हद्दीत मंगळवार रात्रीपासून एकूण ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये, ...

कल्याण : केडीएमसी हद्दीत मंगळवार रात्रीपासून एकूण ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये, यासाठी काही इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. कल्याण पूर्वेतील दोन अतिधोकादायक इमारतींतील २८ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले, तर डोंबिवली पश्चिमेतील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. अन्य पाच इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

‘ग’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १२ इमारती रहिवासमुक्त केल्या आहेत. आठ इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम सुरू आहे. ‘अ’ प्रभागात टिटवाळा परिसरातील एक अतिधोकादायक इमारत रहिवासमुक्त केली आहे. जोरदार पावसामुळे मनपा हद्दीतील सखल भागांत पाणी साचल्याने काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. मनपाने मनुष्यबळासह जेसीबीद्वारे पाणी साचलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्याचे काम केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रूममध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पावसाचा आढावा घेतला. महापालिकेतील २०१ ठिकाणी असलेल्या ५५१ सीसीटीव्हीच्या साहाय्याने पाणी कुठे साचले आहे, याचे अवलोकन करून पाण्याचा निचरा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

------------------