शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पुरोगामीत्वाच्या नावाखाली जातीयवाद

By admin | Updated: May 30, 2017 05:41 IST

महात्मा गांधी आणि स्वा. सावरकर या दोन्ही नेत्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार मांडला. पण, सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाबरोबर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महात्मा गांधी आणि स्वा. सावरकर या दोन्ही नेत्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार मांडला. पण, सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाबरोबर जाती निर्मूलनाचा विचार १९३४-३५ मध्ये मांडला आणि जाती निर्मूलनाचा आग्रह धरला. त्यावरून, सावरकरांच्या दूरदर्शी विचारांची साक्ष पटते, पण आज समाजात पुरोगामीत्वाच्या नावाखाली काही नेते जातीयवाद करत असल्याचे स्पष्ट मत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे वि.दा. सावरकर प्रतिष्ठानतर्फे सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भंडारी बोलत होते. ते म्हणाले की, एक देश एक भाषा हा मुद्दा सावरकरांनी मांडला. या देशात शेकडो भाषा आणि हजारो बोलीभाषा आहेत. मात्र, देशाची संपर्काची भाषा एक असावी, असे सावरकरांचे मत होते. सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले, पण त्या शब्दांची टिंगलटवाळी केली. त्यांच्या भाषाशुद्धीच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्याचे तोटे आता आपल्याला जाणवू लागले असल्याचे भंडारी म्हणाले. सावरकरांनी सांगितलेला भाषाशुद्धीचा आग्रह म्हणजे वर्णवर्चस्वाचा आग्रह धरणे, असा अर्थ लावला जातो. हा पुळचटपणा आता सोडून देण्याची गरज आहे. ते क्रि याशील विचारवंत आणि कृतिशील साहित्यिक होते, याची साक्ष त्यांनी धरलेल्या भाषाशुद्धीच्या आग्रहामुळे पटते. म्हणूनच, त्यांनी धरलेला भाषाशुद्धीचा आग्रह योग्यच होता, असेही भंडारी म्हणाले. या वेळी पत्रकारिता क्षेत्रासाठी श्रीकांत बोजेवार, कार्यक्षम नगरसेवक नरेश म्हस्के, उद्योग क्षेत्रासाठी मेधा मेहंदळे, सांस्कृतिक क्षेत्रासाठी महेश वर्दे, साहित्य क्षेत्रासाठी अशोक केळकर, सामाजिक क्षेत्रासाठी उज्ज्वला बागवडे यांना सावरकर स्मृती पुरस्काराने भंडारी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. व्यासपीठावर भाजपा ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर उपस्थित होते.