शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वन हक्क मान्यता कायद्याला अठरा वर्षे झाली, मात्र अजूनही आदिवासी बांधवांना न्याय नाही, प्रांत कार्यालयासमोर आंदोलन

By मुरलीधर भवार | Updated: February 22, 2024 15:35 IST

Kalyan: १८ वर्षापूर्वी वन हक्क कायदा लोकसभेत मंजूर झाला. त्यानंतर आदिवासी बांधवाना न्याय मिळालेला नाही, याकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरीता आदिवासी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी बांधवांनी कल्याण प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

- मुरलीधर भवार कल्याण - १८ वर्षापूर्वी वन हक्क कायदा लोकसभेत मंजूर झाला. त्यानंतर आदिवासी बांधवाना न्याय मिळालेला नाही, याकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरीता आदिवासी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी बांधवांनी कल्याण प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आदिवासी श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदूमती तुळपुळे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले.

स्थानिक आदिवासी बांधवांना वनपट्टे देण्याविषयी सरकारकडून चालढकल सुरू आहे . शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधव या धरणे आंदोलन सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकानी सांगितले की, सरकारने वनपट्टे जरी दिलेले असले तरी त्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेत. त्यात वारस नोंदी, गाव दुरुस्ती ,नाव दुरुस्ती किंवा सर्वे नंबर दुरुस्ती असेल या सर्व दुरुस्त्या असणे गरजेचे आहे. या दुरुस्त्या त्यात नाहीत. यासाठी सरकारच्या महसूल खात्याला वारंवार निवेदने देऊन झालेली आहेत. या मागणीकरीता आदिवासी बांधवांना वारंवार धरणे आणि आंदोलने करावी लागत आहेत. सरकारचे या मागणीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्याकरीता आज कल्याण प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . वन हक्क दाव्यांची प्रकरणे विविध स्तरावर अद्याप प्रलंबितआहेत. वन हक्क दावे व अपील त्वरित निकाली काढण्यात यावीत. / क्षेत्रवाढीच्या दाव्यांमध्ये वन पट्टे तत्काळ वितरित करण्यात यावेत. दावे आणि अपील पडताळणी चौकशी दरम्यान वनविभागाचा नको तितका हस्तक्षेप केला जाताे. नियमबाह्य निराधार शिफारशींचा आधार घेऊ नये. शेकडो वन पट्ट्यांमची नोंद अद्यापही उताऱ््यांमध्ये घेतलेले नाही. ही नोंद घेतली जावी. मृत वन हक्कधारकांच्या वारसांच्या नोंदीच्या शेकडो प्रलंबित अर्जावर त्वरित कार्यवाही करावी अशा विविध महत्वाच्या मागण्या करण्यात याव्यात..त्याचप्रमाणे मुरबाड ,कल्याण ,अंबरनाथ ,शहापूर तालुक्यातील प्रलंबित दावे आणि प्रलंबित अपीलांचे आकडेवारी सादर करत याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :kalyanकल्याण