शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
5
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
6
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
7
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
8
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
9
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
10
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
11
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
12
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
13
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
14
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
15
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
16
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
17
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
18
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
19
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
20
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी शिक्षण क्षेत्राने हातभार लावावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ‘नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्राच्या अपेक्षा उंचावल्या असून येऊ घातलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी शिक्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ‘नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्राच्या अपेक्षा उंचावल्या असून येऊ घातलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी शिक्षण क्षेत्राने हातभार लावला पाहिजे,’ असे मत मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्वायत्त महाविद्यालयांनी करावयाच्या उपाययोजनांवर विचारमंथन करण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालय, ठाणे व रामानंद आर्य डीएव्ही स्वायत्त महाविद्यालय, भांडुप यांच्यातर्फे सात दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोप सत्रात कुलकर्णी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानातील मूलगामी संशोधनामुळे सध्या शिकत असलेल्या गोष्टी लवकरच कालबाह्य होतील. अशी परिस्थिती असताना विद्यार्थ्यांना कल्पक व शाश्वत विकासाकडे नेणारे शिक्षण दिले पाहिजे. प्रख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाइन यांच्या विचारांना त्यांनी उजाळा दिला. शाळेत मिळालेले ज्ञान पुढे आपल्या संशोधनाने संवर्धित करून पुढच्या पिढीपर्यंत शिक्षकांनी पोहोचवले पाहिजे.

या वेळी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे मुख्य सल्लागार डॉ. विजय जोशी व डॉ. प्रमोद पाबरेकर, जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक व रामानंद आर्य स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय भामरे उपस्थित होते.

--------------------