शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-फडणवीस सरकारांमुळे मराठा आरक्षण लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:04 IST

हरिभाऊ राठोड यांचा ठाण्यात आरोप : घटनादुरुस्ती आली अंगलट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात विनंतीअर्ज दाखल केलेला आहे. परंतु, मुळात जो संविधान संशोधन कायदा पास केला होता, तो चुकीच्या पद्धतीने पास केला. त्यानंतर, तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने राज्याला अधिकार नसताना मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर केले. त्याचाच फटका या आरक्षणाला बसला आहे. एकूणच मोदी आणि तत्कालीन फडणवीस सरकारांच्या घोडचुकीमुळे ते लटकले असल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बुधवारी ठाण्यात केला.

११ आॅगस्ट २०१८ रोजी संविधान संशोधन कायदा १०२ हा केंद्र सरकारने अमलात आणल्यापासून राज्याला संविधानाचे कलम (१६) ४ नुसार मिळालेले अधिकार भारतीय संविधानाच्या कलम ३४२ (अ) तरतुदीमुळे हिरावून घेतल्यामुळे आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडून हिरावून घेतलेले आहेत.एसईबीसीचे आरक्षण द्यायचे झाल्यास तो अधिकार संसदेला दिला गेला. याचा अर्थ असा की, यानंतर कुठल्याही राज्याला एखाद्या मागासवर्गाला आरक्षण द्यायचे झाल्यास संसदेमध्ये बिल पास करावे लागेल. याचा अर्थ असा की, ज्याप्रमाणे आदिवासींसाठी आरक्षण देण्याबाबत तरतूद आहे, तशीच एसईबीसीबाबतही केली आहे.ओबीसी समाजाला भरीव पॅकेज जाहीर कराभटके विमुक्त, बाराबलुतेदार, ओबीसी समाजाला भरीव पॅकेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. यात शिक्षणशुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी १२०० कोटी, वसतिगृह निर्वाहभत्त्याकरिता १६० कोटी, महाज्योती योजनेला ५०० कोटी, वसंतराव नाईक महामंडळाला ८० कोटी रु. त्वरित द्यावेत, असे ते म्हणाले.